‘देश के दुश्मनों ने देख लिया कि जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला दिला. ...
शाहबाज शरीफ यांनी दावा केला की, पाकिस्तानने १९७१च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला आहे. पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची तयारी दाखविली होती. मात्र, भारताने त्यास नकार दिला. ...
फडणवीस म्हणाले, धुळ्याची घटना गंभीर असून सत्यता बाहेर आलीच पाहिजे. विधिमंडळ समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे योग्य नाही आणि ते कदापि सहनही केले जाणार नाही. ...
सरकारने बंदी घातल्यानंतर ती तुर्कीची कंपनी असल्याचे समजले. नवीन कंपनी आली तरी करार कोण करते? ती आणण्याची परवानगी कोण देते?, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...
महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, असेच मराठी लोकांच्या मनात आहे. दोन्ही बंधू सकारात्मक आहेत. लवकरच दोन्ही नेते भेटतील, चर्चा करतील आणि पुढचे ठरवतील. ...
Indigo flight pakistan: 21 मे रोजी दुपारी इंडिगोचे विमान श्रीनगरकडे जात असताना गारपिटीच्या तडाख्यात सापडले होते. २२७ प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात होता, अशावेळीही नीच पाकिस्तानने मदत केली नाही. ...