शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

शेतकऱ्याच्या घराला भीषण आग, चार बकऱ्या अन् दोन बोकड ठार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 1:29 PM

कोरोना महामारीमुळे सध्या सर्वत्र विदारक परिस्थिती असून शेतकरी आणि कामगार वर्गाला मोठी झळ सोसावी लागत आहे.

ठळक मुद्देपारोळे येथील शेतकरी सुपडू सूर्यवंशी यांच्या घराला भीषण आग लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पारोळा : जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे घराला अचानक आग लागून  गोठ्यातील चार बकऱ्या व दोन बोकड ठार झाले आहेत. तर, संपूर्ण घर जळून खाक झाले. ही घटना विचखेडा ता. पारोळा येथे सोमवारी सकाळी ५ वाजता घडली. सुपडू एकनाथ सूर्यवंशी या शेतकऱ्याच्या मालकीचे हे घर होते. 

कोरोना महामारीमुळे सध्या सर्वत्र विदारक परिस्थिती असून शेतकरी आणि कामगार वर्गाला मोठी झळ सोसावी लागत आहे. त्यातच, पारोळे येथील शेतकरी सुपडू सूर्यवंशी यांच्या घराला भीषण आग लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी मदतकार्य सुरु केले. नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले, त्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र, आगीत शेतकरी सूर्यवंशी यांच्या संपूर्ण घराची राखरांगोळी झाली आहे. सुदैवाने कुठलिही जीवितहानी झाली नाही. 

टॅग्स :JalgaonजळगावfireआगFire Brigadeअग्निशमन दलFarmerशेतकरी