शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 10:02 PM

जळगाव : अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधवांवर अस्मानी संकट ओढावून आले आहे़ त्यामुळे शेतकरी पाल्यांचे शैक्षणिक ...

जळगाव : अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधवांवर अस्मानी संकट ओढावून आले आहे़ त्यामुळे शेतकरी पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी जळगाव जिल्हा युवा सेनातर्फे कुलगुरूंना निवेदन देवून करण्यात आली आहे़निवेनदनात म्हटले की, राज्यासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहा:कार माजविल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ तर शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडले आहे़ त्यामुळे शेतकरी पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी केली आहे़ कुलगुरू यांना निवेदन देताना युवासेनेचे जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, जिल्हा सरचिटणीस राहुल पोतदार, जिल्हा समन्वयक जितेंद्र बारी, विद्यापीठ संपर्क अधिकारी अंकित कासार, विश्वजित पाटील, अविनाश पाटील, हरिलाल शिंदे आदींची उपस्थिती होती़अभाविपतर्फे निवेदनशेतकरी पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची करण्याची मागणी गुरूवारी अभाविपतर्फे कुलगुरूंना करण्यात आली़कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याची दखल घ्यावी,अशी मागणी देखील कुलगुरूंकडे करण्यात आली. निवेदन देताना अभाविपच्या शिष्टमंडळातील विराज भामरे, कल्पेश पाटील, आदित्य नायर, प्रज्वल पाटील, तुषार पाटील, योगेश महाले, शुभम पाटील, वैभव महाजन, विश्वजित गायकवाड, धिरज पाटील, जयेश माळी, गौरव देवकर यांचा समावेश होता.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव