शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कढोलीतून नववधू दुसऱ्याच दिवशी रफुचक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 20:16 IST

बोहल्यावर चढल्यानंतर दुसºयाच दिवशी नववधू रफुचक्कर झाल्याचा प्रकार येथील युवकाच्या बाबतीत घडला आहे.

ठळक मुद्देयुवकाची निराशा चौथ्यांदा घडला प्रकारबोहल्यावर चढण्यासाठी मोजले तब्बल तीन लाख ७० हजार

रतन अडकमोलकढोली, ता.एरंडोल : बोहल्यावर चढल्यानंतर दुसºयाच दिवशी नववधू रफुचक्कर झाल्याचा प्रकार येथील युवकाच्या बाबतीत घडला आहे. असे एक, दोनदा नव्हे तर चक्क चौथ्यांदा घडले आहे. यासाठी या युवकाने पाच-सहा वर्षात दलालांमार्फत तब्बल तीन लाख ७० हजार रुपये मोजले आहेत. स्वप्नील जगन्नाथ बडगुजर (३०) असे या युवकाचे नाव आहे.विवाहासाठी समाजात मुली मिळत नसल्याने किंवा मुलींकडील पालकांच्या अपेक्षा वाढल्याने ग्रामीण भागात विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे समाजात परजिल्ह्यातून, अनाथाश्रम किंवा गरीब घरातील मुली करण्याचा कल वाढला आहे. त्यातच दलालगिरी वाढल्याने फसवेगिरीचेही प्रकार समोर येत आहे. असेच काहीसे येथील युवकाबरोबर घडले आहे-ते एक, दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा. येथील युवक स्वप्नील बडगुजर याची गेल्या पाच-सहा वर्षात दलालांमार्फत तीन लाख ७० हजार रुपयात फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे.चौथे लग्न जळगाव येथील महिला दलालामार्फत बुलढाणा येथील महिलेशी एक लाख रुपये देण्याच्या अटीवर २० सप्टेंबर रोजी कांताई धरणाजवळ प्रसिद्ध नागाई जोगाई मंदिरात लावण्यात आले. व्याजाने ७० हजार रुपये काढून दलालाला दिले व बाकी राहिलेले ३० हजार रुपये दिवाळीनंतर देण्याच्या बोलीवर ठरल्याचे या युवकाने सांगितले. नववधू लग्नानंतर अवघे दोनच दिवस थांबून तिसºया दिवशी रफूचक्कर झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसात तक्रार देणार आहे.याआधी या युवकाची शहापूर (बºहाणपूर), घोटी (नाशिक), औरंगाबाद व बुलढाणा येथील युवतींनी लग्न लावले. परंतु त्या रफूचक्कर झाल्या आहेत. त्यांचा तपास लागलेला नाही, असे या युवकाचे म्हणणे आहे. 

टॅग्स :marriageलग्नErandolएरंडोल