शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

गायरानधारकांचा प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

जालना : जिल्ह्यातील गायरानधारकांच्या हक्काच्या जमिनी त्यांच्या नावे करण्यात याव्यात, ही खूप वर्षांपासूनची मागणी होती; परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष ...

जालना : जिल्ह्यातील गायरानधारकांच्या हक्काच्या जमिनी त्यांच्या नावे करण्यात याव्यात, ही खूप वर्षांपासूनची मागणी होती; परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. भविष्यात जिल्हाभरातील गायरानधारकांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी भूमिका राष्ट्रीय निवारा परिषदेचे प्रमुख डी.डी. गायकवाड यांनी मांडली.

राष्ट्रीय निवारा परिषदेचे प्रमुख डी.डी. गायकवाड हे मंगळवारी जालना येथे आले असता त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून आतापर्यंत गायरान जमिनी नावावर करण्यात आल्या नाहीत. शासनाकडून एकप्रकारे गाजर दाखवण्याचे काम करण्यात येत आहे. जोपर्यंत गरीब-वंचितांच्या गायरान जमिनी नावावर होत नाही, तोपर्यंत संघटना पाठीमागे हटणार नाही. यासाठी वाटेल ते करावे लागले तरी चालेल. संघटनेच्या माध्यमातून स्थलांतरित मजूर भाडेकरूंना शासनाने भूखंड देऊन पुनर्वसन करावे, लाइटहाउसच्या धर्तीवर गृहनिर्माण सोसायट्या तयार कराव्यात, अशा मागण्या करून आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून गायरान प्रश्न, भाडेकरूंना हक्काचे घर यासह अनेक गरीब-वंचितांचे प्रश्न सोडवण्यावर संघटनेचा भर असल्याचे डी.डी.गायकवाड म्हणाले.

यावेळी मराठवाडा प्रमुख संतोष तुपसौंदर, जिल्हाध्यक्ष पैत्रज भालेराव आदींची उपस्थिती होती.