शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुन्हा कडक निर्बंध - आरोग्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 01:59 IST

राज्यातील काही शहरांमध्ये नव्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. ही बाब गंभीर असून, दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये दुसरी लाट आली आहे. ही लाट महाराष्ट्रात आल्यास परिस्थिती गंभीर बनू शकते

जालना : नव्याने कोरोनाचे रुग्ण वाढल्यास शिथिल केलेले निर्बंध कडक करावे लागतील. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे सोमवारी दिली.

राज्यातील काही शहरांमध्ये नव्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. ही बाब गंभीर असून, दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये दुसरी लाट आली आहे. ही लाट महाराष्ट्रात आल्यास परिस्थिती गंभीर बनू शकते; परंतु या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने आवश्यक ती खबरदारी यापूर्वी घेतली आहे. तशा सूचनाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लग्न समारंभ असो किंवा शाळा सुरू करण्याचा निर्णय असो हे निर्णय रुग्णसंख्या आटोक्यात असल्यामुळे घेतले; पण भविष्यात हे शिथिल केलेले निर्बंध आणखी कडक केले जातील. लॉकडाऊनबाबत अद्याप निर्णय झाला नाही. या संदर्भातील निर्णय  मुख्यमंत्री घेतील, असेही टोपे यांनी सांगितले.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्या