Manoj Jarange Patil News: मागील वेळेपेक्षा तब्बल पाच पट अधिक समाज यावेळी राहणार आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या मागणीला गांभीर्याने घ्यावे, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला. ...
जालन्याहून धावणार उद्या शेवटची वंदे भारत एक्स्प्रेस; उद्या सकाळी ११:२० वाजता नांदेडहून उद्घाटनाची फेरी ...
"२७ ऑगस्टला अंतरवालीहून मुंबईकडे कूच; २९ ला आझाद मैदानावर आरक्षणाची लढाई" ...
किमान ५००० पाण्याचे टँकर आणि १००० रुग्णवाहिका सोबत असाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ...
"आम्ही मुंबईकरांना सांगू इच्छितो की, आम्ही शांततेत येणार आहोत आणि शांततेतच आरक्षण घेणार आहोत. कुणीही आडवा येऊ दे, आम्ही मुंबईत जाणारच.". ...
मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे मोर्चा; जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम ...
शासनाने अधिसूचना काढली नसल्याने अद्याप जमीन भूसंपादनाचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. ...
ग्रामीण भागात मिनी एमआयडीसी विकसित करण्यावर भर ...
वनविभाग, मच्छीमार आणि नागरिकांच्या प्रयत्नांना यश; १५ दिवसांपासून पाण्यात अडकलेल्या वानरांची सुखरूप सुटका ...
महसूल प्रशासनाने २ कोटी २१ लाख ५२ हजार ७१९ अभिलेख तपासत शोधल्या नोंदी ...