जालना पालिकेतील गेल्या पाच वर्षांत झालेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्यासाठीची तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आल्याने त्यांच्या कार्यालयाकडून आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले ...
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करुन महसुली वर्षांतील कामाचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले. ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून २०१९-२० यावर्षातील खरीप हंगामात आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास १० लाख २५ हजार ३४२ शेतकऱ्यांनी ३ लाख ८९ हजार ७६९ हेक्टरवरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे़ ...