पाणी वाहून गेल्याने जैनपूर कठोरा येथील शेतकऱ्यांनी शासनाची वाट न पाहता ४ लाख ५० हजार रूपये जमा करून या फुटलेल्या बंधा-यामध्ये माती व मुरूमाचा भराव भरून पाणी अडविले आहे. ...
डेंग्यूचा फैलाव झाला असला तरी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सुरळीत काम करीत नसल्याच्या तक्रारी अनेक नगरसेवकांनी मंगळवारी आयोजित पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केल्या. ...
म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय निर्माण झाला आहे. यातील गुंतवणूक म्हणजे एकप्रकारे निवृत्ती वेतन मिळाल्याप्रमाणे या गुंतवणुकीचा परतावा मिळतो, असा सूर उपस्थित आदित्य बिर्ला सन लाईफच्या अर्थतज्ञांकडून ऐकण्यास मिळाला. ...
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील बँकेतून मुलीच्या आजारपणासाठी शेतक-याने काढलेले पैसे चोरट्यांनी हातोहात लंपास केले. तर जालना शहरातील एका नोकराच्या डोळ्यात मिरची टाकून पैशाची बॅग चोरट्यांनी लंपास केली ...