शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जनुकीय तंत्रज्ञान वापरण्याचे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य हवे : मायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST

डॉ. मायी म्हणाले की, २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १७० कोटीपर्यंत होऊ शकते. या वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी जनुकीय पिकांशिवाय पर्याय ...

डॉ. मायी म्हणाले की, २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १७० कोटीपर्यंत होऊ शकते. या वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी जनुकीय पिकांशिवाय पर्याय नाही. सध्या जगामध्ये सर्व प्रकारची फळे, भाजीपाला व अन्नधान्य पिकांमध्ये जनुकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करून वाढत्या लोकसंख्येच्या गरजेनुसार उत्पादन घेतले जात आहे. भारतामध्ये कापूस पिकांपर्यंतच मर्यादित राहिला असून, वांगी, भेंडी, बटाटा, तांदूळ, मका, मोहरी, केळी यांसारख्या पिकांमध्ये जनुकीय तंत्रज्ञानास विरोध होत असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण भरघोस उत्पन्न घ्यावयाचे असल्यास जनुकीय तंत्रज्ञानास शासनाने परवानगी द्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. कृषिरत्न विजय अण्णा बोराडे म्हणाले की, शेतकऱ्याला जागतिक स्पर्धेत टिकायचे असल्यास शाश्वत उत्पादनासाठी शास्त्रोक्त पातळीवर जनुकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करणे कमप्राप्त आहे. विज्ञान दिनाचे औचित्य साधून डॉ. मायी यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे त्यांनी कौतुक केले.

स्मार्टचे अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे म्हणाले की, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आणि गटांसाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प ही एक संधी आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. हा प्रकल्प विशेषकरून लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी असून, एकत्रितपणे शेतमाल विक्रीची व्यवस्था करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास या प्रकल्पात वाव आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी केले. कीटकशास्त्र अजय मिटकरी यांनी सूत्रसंचालन केले. मृदशास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी आभार मानले.