शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासघातकी लोकांसोबत काम करायचे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:33 IST

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागितली आणि ५६ वर मुख्यमंत्री झाले. ५४ वर उपमुख्यमंत्री झाले आणि ...

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागितली आणि ५६ वर मुख्यमंत्री झाले. ५४ वर उपमुख्यमंत्री झाले आणि ४४ वर महसूलमंत्री झाले. अशा विश्वासघातकी लोकांसोबत भाजप आता काम करणार नाही. जे पक्ष प्रामाणिकपणे सोबत राहतील त्यांना घेऊन आगामी निवडणुका लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जालना येथे व्यक्त केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शनिवारी जालना येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, भाजप पक्ष स्वबळावर मजबूत झाला आहे. ज्यांनी निवडणुकीत मोदींच्या नावे मते मागितली त्यांनी विश्वासघात केला. त्यामुळे आगामी काळात जे पक्ष प्रामाणिकपणे सोबत राहतील त्यांना सोबत घेऊन नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजप पदाधिकाऱ्यांचे काम चांगले सुरू आहे. नगरसेवकांनी जनतेची कामे करावीत. केलेल्या कामांचा हिशोब जनतेला द्यावा. कामांचा अहवाल जनतेसमोर सादर करावा, असे सांगत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले. या वेळी माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष संतोष दानवे, राहुल लोणीकर, भास्कर दानवे, राजेश राऊत, सिद्धिविनायक मुळे, सतीश जाधव, बाबासाहेब कोलते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.