शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १२३२ जागांसाठी ६ हजार जणांनी अर्ज दाखल केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:30 IST

गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. एकूणच जालना जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींसाठी ...

गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. एकूणच जालना जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या निवडणुकीत वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून अनेकवेळा स्वपक्षाचेच कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे असतात. या निवडणुका पक्ष पातळीवर गंभीरतेने घेतल्या जातात. कुठल्या पक्षाच्या ताब्यात ही ग्रामपंचायत आहे. त्यानुसार तो राजकीय पक्ष ग्रामीण भागात रूजला आहे की, नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे मोठ्या नेत्यांपासून ते अत्यंत लहान कार्यकर्त्यालादेखील लक्ष घालावे लागते. जिल्ह्यात खऱ्या अर्थाने या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. प्रत्यक्ष या निवडणुकांची मुदत ही नोव्हेंबरमध्येच संपली आहे. या निवडणुकीत पॅनलच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद असते. त्यामुळे अनेक युवक या निवडणुकीत आपले भविष्य आजमावत आहेत. बुधवारी ऑनलाईन प्रमाणेच ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. यामुळे तहसील कार्यालयांना जत्रेचे स्वरूप आले होते.

१५ जानेवारी रोजी फैसला

निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, आता अर्ज छाननीकडे लक्ष लागले आहे. क्षुल्लक कारणामुळे उमेदवारी अर्ज बाद झाल्यास मोठी अडचण येते. त्यामुळे अर्ज भरताना मोठी काळजी घेतली जाते. या निवडणुकांसाठी मतमोजणी १५ जानेवारी रोजी होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.