शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

२७ चारा छावण्यांमध्ये सहा हजार जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:03 AM

जिल्ह्यात आज घडीला २७ चारा छावण्या सुरू असून, त्यात सहा हजारपेक्षा अधिक जनावरांची संख्या असल्याची माहिती सोमवारी झालेल्या कार्यशाळेत देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आचारसंहितेच्या शिथिलते नंतर जिल्हा प्रशासनाने चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात आज घडीला २७ चारा छावण्या सुरू असून, त्यात सहा हजारपेक्षा अधिक जनावरांची संख्या असल्याची माहिती सोमवारी झालेल्या कार्यशाळेत देण्यात आली. शौर्य अंतर्गत चारा छावणी सुरू झाल्यावर नेमकी कोणती काळजी घ्यायची त्याचे प्रशिक्षण सोमवारी देण्यात आले.या प्रशिक्षण कार्यक्रमास शासनाने नियुक्त केलेल्या एक तज्ज्ञ संस्थेकडून या संदर्भात माहिती देण्यात आली. त्यात प्रत्येक जनावरांच्या कानाला एक टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यांना चांगल्या दर्जाचा चारा देण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्ये चारा छावणीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात व्हिडीओ कॉन्फरंस घेतली. यावेळी जिल्हाधिकारी तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॅबिनमध्ये बसून दुष्काळाचे नियोजन न करता, थेट खेड्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले होते.त्यामुळेच रविवार असतानाही जिल्हाधिकारी आणि उपायुक्त हे अंबड दौ-यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी जालना अंबड पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. ही पाहणी करत असताना व्हॉल्वमधून अनेक नागरिक थेट पाणी भरताना दिसून आले. व्हॉल्वची गळती रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यंत्रणेला दिले.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीcowगाय