शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

म्हणे, आम्ही भारताचे पाच सैनिक मारले; भारताने दावा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:30 AM

भारताने जानेवारीपासून आतापर्यंत पाकच्या २0 सैनिकांना ठार केल्यानंतर पाकिस्तानने भारताला नमवल्याची भाषा केली आहे. नियंत्रण रेषेजवळ तट्टा पानी सेक्टरमध्ये भारताची एक चौकी उद्ध्वस्त करून, पाच भारतीय सैनिका मारल्याचा दावा केला आहे.

इस्लामाबाद : भारताने जानेवारीपासून आतापर्यंत पाकच्या २0 सैनिकांना ठार केल्यानंतर पाकिस्तानने भारताला नमवल्याची भाषा केली आहे. नियंत्रण रेषेजवळ तट्टा पानी सेक्टरमध्ये भारताची एक चौकी उद्ध्वस्त करून, पाच भारतीय सैनिका मारल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मात्र भारतीय अधिकाºयांनी पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे.जनरल गफूर यांनी याबाबत ट्विट केले आहे. यात त्यांनी जोडलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एका चौकीवर हल्ला होताना व घटनास्थळाहून धूर निघताना दिसत आहे. पाकने गुरुवारी भारतीय उच्चायुक्त जे.पी. सिंह यांना बोलावून भारतीय सैन्याकडून होणाºया गोळीबाराचा निषेध केला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत