शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 16:58 IST

Pakistan Reaction on Indus Water Treaty: सिंधू पाणी करारावर भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये आक्षेप घेतला आहे.

Pakistan Reaction on Indus Water Treaty:  जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. यामुळे पाकिस्तानवर मोठे जल संकट ओढवले असून, याविरोधात पाक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सतत ओरड करत आहे. आता पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये म्हटले की, भारताचा हा निर्णय खूप धोकादायक आहे. हे आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरुद्ध असून, पाकिस्तानच्या 24 कोटी लोकांचे जीवन धोक्यात आणू शकते.

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानचे प्रतिनिधी उस्मान जादून म्हणाले की, भारताचा हा निर्णय आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. पाकिस्तानी राजदूताने भारताला नदीचे पाणी थांबवणे किंवा वळवणे यासारख्या गोष्टी करू नयेत असे आवाहन केले. या नद्या करोडो पाकिस्तानी लोकांसाठी जीवनरेखा आहेत. पाकिस्तानने जगाला पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याचे प्रयत्न थांबवण्याचे आवाहन केले. पाकिस्तानी प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला या प्रकरणावर लक्ष घालण्याचे आणि वेळेवर कारवाई करण्याचे आवाहन केले.

पाकिस्तानच्या पोकळ धमक्या सिंधू नदीचे पाणी थांबवल्यानंतर पाकिस्तान सतत धमक्या देत आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी त्यांच्या एका विधानात म्हटले होते की, सिंधू आमची आहे. आमचे पाणी किंवा त्यांचे रक्त सिंधूत वाहेल. तर, याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, भारताचे पाणी फक्त भारतातील लोकांसाठी आणि फक्त भारतातच वाहेल. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत