अमेरिका, युरोप आणि संपूर्ण जगाला आता निर्णायक दबाव आणावा लागेल. जर जागतिक नेते गप्प असतील, तर हीदेखील एक प्रकारची मिलीभगतच आहे. आता निर्णायक कारवाईची वेळ आहे, युद्ध केवळ पाठिंब्याने थांबणार नाही. ...
भारताने करार स्थगित केल्यापासून, पाकिस्तानने जलसंपदा मंत्रालयामार्फत भारत सरकारला चार पत्रं लिहून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. ...
रशिया त्यांच्या धोरणात बदल करत नाही. तो सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करत आहे. आता हे युद्ध केवळ युक्रेनचं राहिले नाही तर मानवतेविरोधात युद्ध आहे असं युक्रेननं म्हटलं. ...