शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

भारताला पाकच्या न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही - हाफीज सईद बरळला

By admin | Published: May 05, 2015 10:28 AM

झकी ऊर रेहमान लख्वी निर्दोष असल्याचे सांगत भारताला पाकिस्तानच्या न्यायप्रक्रियेेत हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही असे विधान दावा जमात उद दावाचा प्रमुख हाफीज सईद याने केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

लाहोर, दि. ५ -  मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी ऊर रेहमान लख्वी निर्दोष असल्याचे सांगत भारताला पाकिस्तानच्या न्यायप्रक्रियेेत हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही असे विधान दावा जमात उद दावाचा प्रमुख हाफीज सईद याने केला आहे. याप्रकरणात अमेरिका व संयुक्त राष्ट्राच्या मदतीने भारत पाकिस्तानवर दबाव टाकत आहे असा आरोप करत सईदने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 

झकीऊर रेहमान लख्वीच्या सुटकेप्रकरणी हस्तक्षेप करण्याच्या भारताच्या मागणीवर संयुक्त राष्ट्राने सकारात्मक प्रतिसाद दिला असतानात जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख व मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद पुन्हा एकदा भारताविरोधात बरळला आहे. भारताकडे लख्वीविरोधात पुरावेच नसतानाही त्याला शिक्षा देण्यात यावी यासाठी भारत पाकवर दबाव टाकत आहे. भारताने पाकिस्तानच्या न्यायालयांचा निर्णय कधीच स्वीकारला नाही असे हाफीज सईदने म्हटले आहे.