शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 7:21 PM

जनतेचे लक्ष गरीबी आणि उपासमारीवरून हटवून देशभक्ती आणि राष्ट्रवादावर केंद्रीत करण्याचा प्रयत्न चिनी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

ठळक मुद्देचीनमध्ये यावेळीही 1962 सारखीच उपास मारवाद उत्पन्न करून उपासमार लपवतायत जिनपिंगनाकतोडे, पूर आणि कोरोनामुळे चीन बेहाल

पेइचिंग - लडाखमधील पेंगाँग भागात भारताला खेटत असलेला चीन आज दाण्या-दाण्यासाठी तरसत आहे. जेव्हा चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी ऑगस्ट महिन्यात क्लीन युअर प्लेट अभियानाला सुरुवात केली होती, तेव्हाच हे दिसून आले होते. आज खाण्याच्या समस्येचा सामना करत असलेला चीनभारताला खेटून जहाल राष्ट्रवादाचा आधार घेत आहे. एवढेच नाही, तर दक्षिण चीन समुद्रात एप्रिल ते ऑगस्टपर्यंत चीनने किमान पाच वेळा लाइव्ह फायर ड्रिलही केली. जनतेचे लक्ष गरीबी आणि उपासमारीवरून हटवून देशभक्ती आणि राष्ट्रवादावर केंद्रीत करण्याचा प्रयत्न चिनी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

चीनमध्ये यावेळीही 1962 सारखीच उपास मार -उपासमारीकडे चिनी जनतेचे दुर्लक्ष करण्यासाठी चीन भारतासोबत सीमा प्रश्न वाढवत आहे. मात्र हे पहिल्यांदाच होत आहे, असे नाही. 1962 मध्येही चीनमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हाही चीनचे सर्वोच्च नेते माओत्से तुंग यांनी भारतासोबत युद्ध छेडले होते. त्यावेळी चीनमध्ये हजारो लोकांचा उपासमारीने मृत्यू झाला होता. याच मुद्द्यावून तत्कालीन शासनाविरोधात ग्रेट लीप फॉरवर्ड मूव्हमेंटदेखील चालली होती. यावेळीही, चिनी वुल्फ वॉरियर म्हणवले जाणारे राजदूत आणि चिनी पिपल्स लिबरेशन आर्मीदेखील अगदी तसेच करत आहे.

वाद उत्पन्न करून उपासमार लपवतायत जिनपिंग - कोरोना व्हायरसमुळे चीनमधील अन्नधान्यांचे संकट वाढत आहे. ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी खाद्य सुरक्षेच्या दृष्टीने 2013 चे क्लीन युअर प्लेट अभियान पुन्हा सुरू केले आहे. पश्चिमेकडील माध्यमांनीही म्हटले आहे, की या योजनेच्या आडून चिनी प्रशासन देशातील खाद्यांन्नाची समस्या लपवत आहे.

नाकतोडे, पूर आणि कोरोनामुळे चीन बेहाल -सध्या चीन दशकातील सर्वात मोठ्या नाकतोड्यांच्या हल्ल्याने परेशाण आहे. यामुळे चीनच्या दक्षिण भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिनी सैन्यदेखील प्रयत्न करत आहे. दक्षिणेकडील भागात महापुरांमुळे चीनमधील हजारो एकर पिकांचे नुकसान झाले आहे. महत्वाचे म्हणजे, चीनच्या ज्या भागात सर्वाधिक पीक घेतले जात होते, त्याच भागाला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. 

चीनमध्ये सातत्याने वाढतेय खाद्यांनांची आयात -चीनमधील सामान्य प्रशासन विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जानेवारी ते जुलैदरम्यान चीनची धान्य आयात 22.7 टक्क्यांनी (74.51 मिलियन टन) वाढली आहे. चीनमध्ये दर वर्षी गव्हाच्या आयातीत 197 टक्क्यांची वाढ दुसून आली. एवढेच नाही, तर जुलै महिन्यातील मक्काच्या आयातीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे, चीनमध्ये मुबलक प्रमाणात धान्य असेल, तर त्यांना आयात का वाढवावी लागत आहे, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र, चीन विक्रमी पीक आल्याचा आणि देशात अन्न-धान्याची करमतरता नसल्याचा दावा करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पंचत्वात विलीन

डास माणसाचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी सांगितलं हैराण करणारं कारण

मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

टॅग्स :chinaचीनIndiaभारतladakhलडाख