शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
4
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
5
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
6
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
7
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
8
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
9
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
10
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
11
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
12
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
13
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
14
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
15
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
16
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
17
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
18
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
19
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
20
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
Daily Top 2Weekly Top 5

गोड पदार्थ खाल्यावर लगेच पाणी पिता? असं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 17:15 IST

जर तुम्हालाही मिठाई किंवा काही गोड पदार्थ खाल्यावर पाणी पिण्याची सवय आहे का? असे असेल तर तुम्हाला ही सवय महागात पडू शकते.

(Image Credit : TheHealthSite.com)

जर तुम्हालाही मिठाई किंवा काही गोड पदार्थ खाल्यावर पाणी पिण्याची सवय आहे का? असे असेल तर तुम्हाला ही सवय महागात पडू शकते. काही गोड खाल्यावर लगेच पाणी प्यायल्याने अचानक तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. पाणी हे ब्लड शुगर लेव्हल वाढवण्याचं काम करतं. गोड खाल्यावर पाणी न प्यायल्यास शुगर लेव्हल नियंत्रित राहते. 

साऊथ अमेरिकेतील सूरीनाममध्ये झालेल्या या रिसर्चमध्ये धक्कादायक तथ्य समोर आले आहेत. या रिसर्चमध्ये दोन गटात प्रयोग करण्यात आला. एका ग्रुपला गोड खाल्यावर पाणी दिले नाही आणि दुसऱ्या ग्रुपला लगेच पाणी देण्यात आलं. याचा परिणाम असा झाला की, गोड खाल्यावर ज्यांनी पाणी पिले त्यांच्या ब्लड शुगरमध्ये वेगाने वाढ झाली. 

अभ्यासकांचं म्हणनं आहे की, नेहमीच गोड पदार्थ खाल्यावर पाणी पिण्याची सवय असेल तर त्या व्यक्तींना टाईप-२ डायबिटीजचा धोका वेगाने वाढू शकतो. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, पाण्यासोबत ग्लुकोज वेगाने शरीरात शोषूण घेतलं जातं. तेच जर गोड काही खाल्यावर अर्ध्या तासाने पाणी प्यायल्यास हा धोका टळू शकतो. 

काय कराल?

- जर काही गोड खाल्लं तर त्यावर लगेच काही चटपटीत पदार्थ खावा, याने पाणी पिण्याची इच्छा शमली जाईल. 

- गोड पदार्थ खाल्यावर गुरळा नक्की करा.

- जेव्हाही गोड काही खाण्याची इच्छा झाली तर त्याऐवजी फळे खावे.

- चॉकलेट किंवा टॉफीसोबत पाणी पिण्याऐवजी फळे खाऊ शकता. 

- मिल्क शेक किंवा कोल्ड कॉफीऐवजी ज्यूस प्यावा.

जर गोड खाल्यावर पाणी पिण्याची इच्छा झाली तर पाणी तोंडात घेऊन लगेच बाहेर काढा. याने पाणी पिण्याची इच्छा कमी होईल. रिसर्चमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ज्यांच्या घरात कुणाला डायबिटीज असेल त्या घरात गोड खाणे टाळावे.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य