शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

गोड पदार्थ खाल्यावर लगेच पाणी पिता? असं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 17:15 IST

जर तुम्हालाही मिठाई किंवा काही गोड पदार्थ खाल्यावर पाणी पिण्याची सवय आहे का? असे असेल तर तुम्हाला ही सवय महागात पडू शकते.

(Image Credit : TheHealthSite.com)

जर तुम्हालाही मिठाई किंवा काही गोड पदार्थ खाल्यावर पाणी पिण्याची सवय आहे का? असे असेल तर तुम्हाला ही सवय महागात पडू शकते. काही गोड खाल्यावर लगेच पाणी प्यायल्याने अचानक तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. पाणी हे ब्लड शुगर लेव्हल वाढवण्याचं काम करतं. गोड खाल्यावर पाणी न प्यायल्यास शुगर लेव्हल नियंत्रित राहते. 

साऊथ अमेरिकेतील सूरीनाममध्ये झालेल्या या रिसर्चमध्ये धक्कादायक तथ्य समोर आले आहेत. या रिसर्चमध्ये दोन गटात प्रयोग करण्यात आला. एका ग्रुपला गोड खाल्यावर पाणी दिले नाही आणि दुसऱ्या ग्रुपला लगेच पाणी देण्यात आलं. याचा परिणाम असा झाला की, गोड खाल्यावर ज्यांनी पाणी पिले त्यांच्या ब्लड शुगरमध्ये वेगाने वाढ झाली. 

अभ्यासकांचं म्हणनं आहे की, नेहमीच गोड पदार्थ खाल्यावर पाणी पिण्याची सवय असेल तर त्या व्यक्तींना टाईप-२ डायबिटीजचा धोका वेगाने वाढू शकतो. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, पाण्यासोबत ग्लुकोज वेगाने शरीरात शोषूण घेतलं जातं. तेच जर गोड काही खाल्यावर अर्ध्या तासाने पाणी प्यायल्यास हा धोका टळू शकतो. 

काय कराल?

- जर काही गोड खाल्लं तर त्यावर लगेच काही चटपटीत पदार्थ खावा, याने पाणी पिण्याची इच्छा शमली जाईल. 

- गोड पदार्थ खाल्यावर गुरळा नक्की करा.

- जेव्हाही गोड काही खाण्याची इच्छा झाली तर त्याऐवजी फळे खावे.

- चॉकलेट किंवा टॉफीसोबत पाणी पिण्याऐवजी फळे खाऊ शकता. 

- मिल्क शेक किंवा कोल्ड कॉफीऐवजी ज्यूस प्यावा.

जर गोड खाल्यावर पाणी पिण्याची इच्छा झाली तर पाणी तोंडात घेऊन लगेच बाहेर काढा. याने पाणी पिण्याची इच्छा कमी होईल. रिसर्चमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ज्यांच्या घरात कुणाला डायबिटीज असेल त्या घरात गोड खाणे टाळावे.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य