शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

जेवल्यानंतर फळे खायची की नाही, कोणती फळे खावीत? जाणून घ्या एक्सपर्ट्स कडून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 20:59 IST

आपल्याकडे प्रत्येक सिझनमध्ये येणारी सगळी फळे खायला हवीत. तुमची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास फळे मदत करतात. आपण रात्रीचे जेवण घेतो. या जेवण आणि झोपणे या मधल्या वेळेत आपण फळे खायला हवीत की नाही? मग ती कोणती खावीत?

आपल्याकडे प्रत्येक सिझनमध्ये येणारी सगळी फळे खायला हवीत. तुमची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास फळे मदत करतात. आपण रात्रीचे जेवण घेतो. या जेवण आणि झोपणे या मधल्या वेळेत आपण फळे खायला हवीत की नाही? मग ती कोणती खावीत? न्युट्रिशनिस्ट डॉ. जॉन मर्फी यांनी एमडीलिंक्स या संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार याचे उत्तर आपण जाणून घेऊया...

जेवणानंतर फळ खाऊ की नये?अनेकदा आपल्याला सांगितले जाते जेवल्यानतंर एक तरी फळ खावे. पण जेवल्यानंतर लगेचच फळ खाणे हे शरीरासाठी घातक आहे. आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार, जेवणासोबत फळ खाल्ल्याने तुम्हाला पोटाच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जेवल्यानंतर फळ खाऊ नये. फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अन्न सहज पचते. परंतु सहसा आपला आहार जास्त असतो आणि पचण्यास वेळ लागतो. जर तुम्ही जेवणानंतर फळ खाल्ले तर ते खाण्यावरच अडकते आणि पचायला जास्त वेळ लागतो.संत्रसंत्र्यामध्ये असे गुणधर्म असतात जे जेवल्यानंतर पचनक्रिया सुलभ करतात. द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशिअनमध्ये असे म्हटले गेले आहे की संत्र्याच्या फळात फ्लेवॉनाईड्स असतात. जे पोटातील गॅसची समस्या कमी करते. जेव्हा तुम्ही जेवणात तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले असतील तर त्यामुळे होणारी अॅसिडिटी न सुज संत्र्यातील नारिंगिन आणि हेस्परिडिन त्यावर नियंत्रण मिळवते.किवीकिवी हे असे फळ आहे ज्यात फॅट आणि शुगर बिलकुल नसते. त्यामुळे समजा जेवणानंतर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही किवी खाऊ शकतात. हे तुमचे शरीर सहज पचवते. या शिवाय किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यात रक्ताची कमतरता असल्यास ती भरुन निघते, मेटाबॉलिज्म वाढते. तसेच ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहते.किन्नुकिन्नु हे असं फळ आहे जे व्हिटॅमिन्सनी भरपूर असते. त्यामुळे रात्री झोपण्यापुर्वी किन्नू खाल्ल्याचा तुम्हाला फायदाच होतो. हे फळ मेटाबॉलीजम वाढवतं. तसेच जेवणानंतर अपचन झालं असेल तर ते पचवत व गॅसही होऊ देत नाही.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न