शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

जेवल्यानंतर फळे खायची की नाही, कोणती फळे खावीत? जाणून घ्या एक्सपर्ट्स कडून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 20:59 IST

आपल्याकडे प्रत्येक सिझनमध्ये येणारी सगळी फळे खायला हवीत. तुमची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास फळे मदत करतात. आपण रात्रीचे जेवण घेतो. या जेवण आणि झोपणे या मधल्या वेळेत आपण फळे खायला हवीत की नाही? मग ती कोणती खावीत?

आपल्याकडे प्रत्येक सिझनमध्ये येणारी सगळी फळे खायला हवीत. तुमची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास फळे मदत करतात. आपण रात्रीचे जेवण घेतो. या जेवण आणि झोपणे या मधल्या वेळेत आपण फळे खायला हवीत की नाही? मग ती कोणती खावीत? न्युट्रिशनिस्ट डॉ. जॉन मर्फी यांनी एमडीलिंक्स या संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार याचे उत्तर आपण जाणून घेऊया...

जेवणानंतर फळ खाऊ की नये?अनेकदा आपल्याला सांगितले जाते जेवल्यानतंर एक तरी फळ खावे. पण जेवल्यानंतर लगेचच फळ खाणे हे शरीरासाठी घातक आहे. आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार, जेवणासोबत फळ खाल्ल्याने तुम्हाला पोटाच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जेवल्यानंतर फळ खाऊ नये. फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अन्न सहज पचते. परंतु सहसा आपला आहार जास्त असतो आणि पचण्यास वेळ लागतो. जर तुम्ही जेवणानंतर फळ खाल्ले तर ते खाण्यावरच अडकते आणि पचायला जास्त वेळ लागतो.संत्रसंत्र्यामध्ये असे गुणधर्म असतात जे जेवल्यानंतर पचनक्रिया सुलभ करतात. द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशिअनमध्ये असे म्हटले गेले आहे की संत्र्याच्या फळात फ्लेवॉनाईड्स असतात. जे पोटातील गॅसची समस्या कमी करते. जेव्हा तुम्ही जेवणात तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले असतील तर त्यामुळे होणारी अॅसिडिटी न सुज संत्र्यातील नारिंगिन आणि हेस्परिडिन त्यावर नियंत्रण मिळवते.किवीकिवी हे असे फळ आहे ज्यात फॅट आणि शुगर बिलकुल नसते. त्यामुळे समजा जेवणानंतर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही किवी खाऊ शकतात. हे तुमचे शरीर सहज पचवते. या शिवाय किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यात रक्ताची कमतरता असल्यास ती भरुन निघते, मेटाबॉलिज्म वाढते. तसेच ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहते.किन्नुकिन्नु हे असं फळ आहे जे व्हिटॅमिन्सनी भरपूर असते. त्यामुळे रात्री झोपण्यापुर्वी किन्नू खाल्ल्याचा तुम्हाला फायदाच होतो. हे फळ मेटाबॉलीजम वाढवतं. तसेच जेवणानंतर अपचन झालं असेल तर ते पचवत व गॅसही होऊ देत नाही.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न