शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

जेवल्यानंतर फळे खायची की नाही, कोणती फळे खावीत? जाणून घ्या एक्सपर्ट्स कडून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 20:59 IST

आपल्याकडे प्रत्येक सिझनमध्ये येणारी सगळी फळे खायला हवीत. तुमची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास फळे मदत करतात. आपण रात्रीचे जेवण घेतो. या जेवण आणि झोपणे या मधल्या वेळेत आपण फळे खायला हवीत की नाही? मग ती कोणती खावीत?

आपल्याकडे प्रत्येक सिझनमध्ये येणारी सगळी फळे खायला हवीत. तुमची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास फळे मदत करतात. आपण रात्रीचे जेवण घेतो. या जेवण आणि झोपणे या मधल्या वेळेत आपण फळे खायला हवीत की नाही? मग ती कोणती खावीत? न्युट्रिशनिस्ट डॉ. जॉन मर्फी यांनी एमडीलिंक्स या संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार याचे उत्तर आपण जाणून घेऊया...

जेवणानंतर फळ खाऊ की नये?अनेकदा आपल्याला सांगितले जाते जेवल्यानतंर एक तरी फळ खावे. पण जेवल्यानंतर लगेचच फळ खाणे हे शरीरासाठी घातक आहे. आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार, जेवणासोबत फळ खाल्ल्याने तुम्हाला पोटाच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जेवल्यानंतर फळ खाऊ नये. फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अन्न सहज पचते. परंतु सहसा आपला आहार जास्त असतो आणि पचण्यास वेळ लागतो. जर तुम्ही जेवणानंतर फळ खाल्ले तर ते खाण्यावरच अडकते आणि पचायला जास्त वेळ लागतो.संत्रसंत्र्यामध्ये असे गुणधर्म असतात जे जेवल्यानंतर पचनक्रिया सुलभ करतात. द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशिअनमध्ये असे म्हटले गेले आहे की संत्र्याच्या फळात फ्लेवॉनाईड्स असतात. जे पोटातील गॅसची समस्या कमी करते. जेव्हा तुम्ही जेवणात तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले असतील तर त्यामुळे होणारी अॅसिडिटी न सुज संत्र्यातील नारिंगिन आणि हेस्परिडिन त्यावर नियंत्रण मिळवते.किवीकिवी हे असे फळ आहे ज्यात फॅट आणि शुगर बिलकुल नसते. त्यामुळे समजा जेवणानंतर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही किवी खाऊ शकतात. हे तुमचे शरीर सहज पचवते. या शिवाय किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यात रक्ताची कमतरता असल्यास ती भरुन निघते, मेटाबॉलिज्म वाढते. तसेच ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहते.किन्नुकिन्नु हे असं फळ आहे जे व्हिटॅमिन्सनी भरपूर असते. त्यामुळे रात्री झोपण्यापुर्वी किन्नू खाल्ल्याचा तुम्हाला फायदाच होतो. हे फळ मेटाबॉलीजम वाढवतं. तसेच जेवणानंतर अपचन झालं असेल तर ते पचवत व गॅसही होऊ देत नाही.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न