शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

म्हणून पाणी कमी प्यायले तरी सतत लघवी येते...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 11:52 AM

हिवाळ्यात वातावरणात गारवा पसरत जातो. त्याचा परीणाम आरोग्यावर होताना  दिसून येत आहे.

हिवाळ्यात वातावरणात गारवा पसरत जातो. त्याचा परीणाम आरोग्यावर होताना  दिसून येत आहे. वातावरणात झालेल्या बदलाचा  सगळ्यात जास्त परिणाम  शरीरावर होत असतो. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण स्वेटर, मोजे, शाल यांचा वापर करत असतो. पण हिवाळ्यात महिलांना तसंच काही प्रमाणात पुरूषांना समस्या जाणवते ती म्हणजे सतत लघवी येण्याची. हिवाळा आल्यानंतर सगळ्यांनाच ही समस्या उद्भवत असते. खास करून संध्याकाळच्यावेळी थंडी जास्त वाजत असल्यामुळे लघवी येते. तर काहीवेळा पाण्याचं सेवन कमी केलं तरी सुद्धा लघवी लागण्याचा त्रास अधिक होतो. चला तर मग जाणून घेऊया असं का होतं.

वातावरणात बदल झाल्यामुळे हिवाळ्यात सगळ्यात जास्त लघवी येते. यामागे शास्त्रिय कारण आहे.  तसंच काही नैसर्गिक घटकांचा परीणाम शरीरावर होत असतो. ही एका प्रकारची मानसीक स्थीती आहे. ज्यामुळे लघवी अनेकदा येते. हिवाळ्यात आपल्या शरीरातील तापमान कमी होत असतं. त्यामुळे हात कापायला लागतात. तसंच शरीर गारठतं.

रक्तवाहिन्यांवर सुद्धा प्रभाव पडत असतो. त्यामुळे दबाव वाढल्याने बदल होत असतात. याचा परीणाम किडनीवर होतो. यावेळी किडनीचे कार्य नेहमी जसे चालतं त्यापेक्षा अधिक कार्य कराव लागत असतं.  ज्यामुळे युरीन जमा होण्याचं प्रमाण वाढत असतं. म्हणून हिवाळ्यात लघवी जास्त लागते. सतत लघवी होत असल्यामुळे शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होत असते.

तज्ञांच्यामते जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. पण थंडीच्या वातावरणात जास्त लघवी येणे. हे हाइपोथर्मिया असल्याचं लक्षण असू शकतं. हा आजार असल्यास  शरीर थरथरणे, श्वास घेण्यासाठी त्रास होणे अशी लक्षण दिसून येतात. तुम्हाला सुद्धा लघवी सतत लागण्याव्यतिरीरक्त जर काही त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी