शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

ताण-तणावावर समुपदेशनाचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 05:53 IST

डॉक्टर, नर्सेस आणि पॅरामेडिकलचे प्रशिक्षण हा एक गंभीर विषय आहे. यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठ पुरेशी कामगिरी करू शकलेले नाही. यात सुधारणा करण्यास येत्या वर्षात वाव आहे.

- डॉ.  अविनाश सुपेआजच्या घडीला मेट्रो शहरातील नागरिकांची जीवनशैली झपाट्याने बदलत असल्याने, मानसिक ताण-तणावाचा आलेखही चढता आहे. भविष्यातही याचे स्वरूप अधिक विस्तारेल, त्यामुळे याविषयी उपचार करण्यासाठी समुपदेशनासाठी कृतिशील आराखडे तयार करण्यावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी भर दिला पाहिजे. मुंबईतही प्रदूषणामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. हवेमध्ये होणाºया बदलांमुळे पुढच्या वर्षी व्हायरल आजारांचे सावट आहे. गेल्या वर्षी साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यात यश मिळाले, परंतु वायुप्रदूषणामुळे होणाºया आजारांचे प्रमाण वाढू शकण्याची शक्यता आहे.पालिका रुग्णालयांंमध्ये वापरण्यात येणारी अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणि यंत्रणा ही गरीब रुग्णांना डोळ्यांसमोर ठेवून घेतली जातात. त्यामुळे नव्या वर्षात गरीब रुग्णांना मिळणारा लाभ लक्षात घेऊन, अद्ययावत यंत्रणेचा स्वीकार करण्यात येईल. याचेच उदाहरण म्हणून गेल्या वर्षी टेलिमेडिसीनही सुरू करण्यात आले आहे. नव्या वर्षात नवीन अतिदक्षता विभागही पालिका रुग्णालयांत सुरू करण्यात येणार आहे. त्याचे स्वरूप नव्या पद्धतीनुसार डिझाइन केलेले असेल.राज्यात अ‍ॅलोपथीचा वापर करणाºया परवानाप्राप्त डॉक्टरांची संख्या सव्वा लाखाच्या आसपास आहे. जनरल प्रॅक्टिस व कन्सल्टंट प्रॅक्टिस यांच्यामध्ये ३:१ असे गुणोत्तर असायला हवे, ते आता उलट १:३ झालेले आहे. राज्यात पॅरामेडिक व नर्सेसची संख्याही कमी आहे. पॅरामेडिक अभ्यासक्रम मान्यताप्राप्त नाही. या मुद्द्यांच्या बाबतीत आपण काही नियोजन व दिशा ठेवायला हवी. वैद्यकीय मनुष्यबळ कमी असेल, तर आरोग्यसेवा अडखळतात, तसेच जास्त असेल, तर स्पर्धात्मक व महागड्या होतात, त्यांचा समतोल आवश्यक आहे.(लेखक केईएम रुग्णालयाचेअधिष्ठाता आहेत.)

टॅग्स :Healthआरोग्य