शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

मोबाइल, लॅपटॉपच्या रेडिएशनपासून सुरक्षित ठेवणारी एनवायरोचिप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 12:54 IST

मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वाय-फाय आणि टॅबलेटमधून निघणाऱ्या रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक लहरींमुळे व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो.

मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वाय-फाय आणि टॅबलेटमधून निघणाऱ्या रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक लहरींमुळे व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो, असं वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे. त्यामुळे यापासून कसा बचाव करता येईल याबाबत काही कंपन्या काम करत आहेत. त्यातीतल एका सायनर्जी एनवायरोनिक्स लिमिटेडने 'एनवायरोचिप' सादर केली आहे. या चिपने मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वाय-फाय आणि टॅबलेट या उपकराणांमधून निघणाऱ्या हानिकारक इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशनपासून सुरक्षा मिळणार आहे. 

इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशनसोबत सतत संपर्क येणे फार हानिकारक आहे. याचे दुष्परिणाम एकाएकी नाही तर कालांतराने हळूहळू दिसायला लागतात. कारण या रेडिएशनमुळे घर आणि ऑफिसमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवणाऱ्यांच्या आरोग्यावर वाइट प्रभाव पडतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO ने २०११ मध्ये मोबाइल रेडिएशनला कॅन्सरचं संभावित कारण मानलं आहे. मात्र आता तयार करण्यात आलेल्या एनवायरोचिपने या हानिकारक रेडिएशनचा प्रभाव बदलून लोकांचं आरोग्य सुरक्षित राहतं असं सांगितलं जात आहे. 

सायनर्जी एनवायरोनिक्स लिमिटेडचे निर्देशक प्रणव पोद्दार म्हणाले की, याने यंत्रांच्या वापराला विरोध नाहीये. तर यंत्रांमधून निघणाऱ्या हानिकारक लहरींना शुद्ध करतं. या चिपने यंत्रांची सिग्नल क्षमता किंवा त्यांची गुणवत्ता कमी केली जात नाही. तर एनवायरोचिप इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन्समधून उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही संभावित आरोग्यासंबंधी धोक्याला दूर केलं जातं. 

ते म्हणाले की, 'सध्या देशात आमचे १० लाख ग्राहक आहेत आणि ही संख्या वाढवण्याचा आमचा मानस आहे. भारत आणि परदेशातील मेडिकल-संशोधक संस्थांनी एनवायरोचिपवर खोलवर परिक्षण केलं आहे. ५०० पेक्षा अधिक लोकांवर करण्यात आलेल्या परिक्षणावरून समोर आलं आहे की, 'एनवोयरोचिप' च्या वापराने त्यांचा तणाव कमी झाला. 

टॅग्स :Healthआरोग्यResearchसंशोधनtechnologyतंत्रज्ञान