शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

मोबाइल, लॅपटॉपच्या रेडिएशनपासून सुरक्षित ठेवणारी एनवायरोचिप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 12:54 IST

मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वाय-फाय आणि टॅबलेटमधून निघणाऱ्या रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक लहरींमुळे व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो.

मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वाय-फाय आणि टॅबलेटमधून निघणाऱ्या रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक लहरींमुळे व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो, असं वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे. त्यामुळे यापासून कसा बचाव करता येईल याबाबत काही कंपन्या काम करत आहेत. त्यातीतल एका सायनर्जी एनवायरोनिक्स लिमिटेडने 'एनवायरोचिप' सादर केली आहे. या चिपने मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वाय-फाय आणि टॅबलेट या उपकराणांमधून निघणाऱ्या हानिकारक इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशनपासून सुरक्षा मिळणार आहे. 

इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशनसोबत सतत संपर्क येणे फार हानिकारक आहे. याचे दुष्परिणाम एकाएकी नाही तर कालांतराने हळूहळू दिसायला लागतात. कारण या रेडिएशनमुळे घर आणि ऑफिसमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवणाऱ्यांच्या आरोग्यावर वाइट प्रभाव पडतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO ने २०११ मध्ये मोबाइल रेडिएशनला कॅन्सरचं संभावित कारण मानलं आहे. मात्र आता तयार करण्यात आलेल्या एनवायरोचिपने या हानिकारक रेडिएशनचा प्रभाव बदलून लोकांचं आरोग्य सुरक्षित राहतं असं सांगितलं जात आहे. 

सायनर्जी एनवायरोनिक्स लिमिटेडचे निर्देशक प्रणव पोद्दार म्हणाले की, याने यंत्रांच्या वापराला विरोध नाहीये. तर यंत्रांमधून निघणाऱ्या हानिकारक लहरींना शुद्ध करतं. या चिपने यंत्रांची सिग्नल क्षमता किंवा त्यांची गुणवत्ता कमी केली जात नाही. तर एनवायरोचिप इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन्समधून उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही संभावित आरोग्यासंबंधी धोक्याला दूर केलं जातं. 

ते म्हणाले की, 'सध्या देशात आमचे १० लाख ग्राहक आहेत आणि ही संख्या वाढवण्याचा आमचा मानस आहे. भारत आणि परदेशातील मेडिकल-संशोधक संस्थांनी एनवायरोचिपवर खोलवर परिक्षण केलं आहे. ५०० पेक्षा अधिक लोकांवर करण्यात आलेल्या परिक्षणावरून समोर आलं आहे की, 'एनवोयरोचिप' च्या वापराने त्यांचा तणाव कमी झाला. 

टॅग्स :Healthआरोग्यResearchसंशोधनtechnologyतंत्रज्ञान