शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रोजच्या वापरात असलेल्या 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 11:53 IST

गेल्या काही वर्षापासून असे अनेक आजार वाढत जात आहेत.

गेल्या काही वर्षांपासून असे अनेक आजार वाढत जात आहेत. ज्यामुळे सगळ्याच वयोगटात गंभीर कारण नसताना जीवघेणे आजार होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. आपण रोजच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे सेवन करत असतो. काही गोष्टी आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण घटकात समाविष्ट असतात. पण तुम्हाला याच पदार्थांचे सेवन महागात सुद्धा पडू शकतं.

अनेकदा खाण्यापिण्यातून चुकिचे आणि शरीराला अनुकूल नसलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणते पदार्थ तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतात हे माहीत असणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांच्या सेवनाने तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो.

आर्टिफिशियल स्वीटनर्स

अनेकदा आपल्याला कल्पना नसते. पण शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे  कॅन्सर सुद्धा होऊ शकतो.  रिसर्चकर्त्यांच्यामते  सॅकरीन (Saccharine) मुळे उंदराना कॅन्सर होतो. पण उंदराच्या तुलनेत मानवी  शरीरातील प्रक्रिया वेगळ्या असतात. पण बाहेर किंवा ऑफिसमध्ये आपण आर्टिफिशियल साखरेचे सेवन करत असतो. चहा किंवा कॉफीमध्ये आर्टिफिशीयल शुगरचा वापर केला जातो. त्यामुळे तुमच्या शरीराला कॅन्सरचा धोका असण्याची सुद्धा शक्यता असते. 

एक्स-रे

ज्यावेळी तुम्ही दातांच्या दवाखान्यात जाता त्यावेळी तुम्हाला डॉक्टरांकडून कव्हर करण्यासाठी एक आवरण दिले जाते. याचं मुख्य कारण म्हणजे एक्सरेमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. एक्स-रे चे रेडिएशन  जितक्या जास्त प्रमाणात असतील तितकंच  ते आरोग्यासाठी घातक आणि जीवघेणं सुद्धा ठरू शकतं. 

मोबाईल फोन

सगळ्यांकडेच सध्या २४ तास मोबाईल असतो. मोबाईलच्या वापराचे आणि रेडीएशन्सचे दुष्परिणाम  माहीत असून सुद्धा  झोपताना अनेक लोक  फोन जवळ ठेवूनत झोपतात. पण नकळतपणे तुमची हीच सवय महागात पडू शकते. म्हणून शक्य असेल तितक्या लांब फोन ठेवण्याचा प्रयत्न करा. हैंड-फ्री डिवाइसचा वापर करा. अन्यथा कॅन्सरसारखा गंभीर आजार या सवयीमुळे होऊ शकतो.

प्रोसेस्ड फुड 

( Image credit- food navigator)

सध्याच्या काळात इन्सटंन्ट आणि प्रोसेस्ड फुडचा वापर वाढला आहे. कारण व्यस्त जीवनशैली असल्यामुळे अनेकांना जेवण बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणून बाजारात उपलब्ध असलेल्या वेळ वाचवत असलेल्या आहाराचं सेवन सर्वाधिक केलं जातं. त्यात प्रिजर्वेटिव्हस मोठ्या प्रमाणावर असतात.  अनेक पदार्थांमध्ये मीठाचं प्रमाण सुद्धा खूप असतं. त्यामुळे हा पदार्थांचे सेवन सतत केल्यास रोगप्रतिकाराकशक्ती कमी होऊन कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होण्याचा धोक जास्त असतो.

प्लास्टिकबंद खाणं

(image credit- joybynature)

आपण अनेकदा पाणी सुद्धा प्लास्टिकच्या बाटलीने पीत असतो. या प्लास्टीकच्या बॉटलमध्ये बिस्फेनॉल ए सुद्धा असू शकतं.  ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. वेफर्स, बिस्किट्स, केक्स असे अनेक कंपन्यांचे पदार्थ प्लास्टीक मध्ये असता. त्यांना पॅक फुड म्हणतात. असं पॅक फूड खाल्यास जीवघेणा आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच शक्य होईल तितकं आहारात प्लास्टिकच्या पाकीटात असलेल्या पदार्थांचा समावेश करू नका. 

टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोगHealth Tipsहेल्थ टिप्स