शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा, नाहीतर आमंत्रण द्याल गंभीर परिणामांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 22:37 IST

आपल्या पैकी अनेकजण भूकेपोटी अन्न जेवताना घास नीट चावून खात नाहीत. असे म्हणतात की एक घास ३२ वेळा नीट चावून खावा. मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात.

अनेकांना भूक लागली की अनावर होते. अशावेळी समोरचे जेवण कधी एकदा खातोय असे होते. पण सावधान! भूकेपोटी आपण काय खातोय आणि कसं खातोय याकडे लक्ष न दिल्यास परिणाम गंभीर होतात. आपल्या पैकी अनेकजण भूकेपोटी अन्न जेवताना घास नीट चावून खात नाहीत. असे म्हणतात की एक घास ३२ वेळा नीट चावून खावा. मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात.

अन्न नीट न चावता खाल्याने 'हे' गंभीर परिणाम होऊ शकतातपोटदुखी आणि ॲसिडिटीचा त्रास.अन्न नीट न चावता खाल्यास लठ्ठपणाचे प्रमाण वाढत जातं.अन्न नीट पचन होत नाही.बद्धकोष्टता, सारखे ढेकर येणं.वय झाल्यावर सांधेदुखी, गुडघेदुखी असे त्रास होऊ शकतात.म्हणूनच रोज नेहमीच अन्न नीट चावून खा. नाहीतर अश्या अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न