शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा, नाहीतर आमंत्रण द्याल गंभीर परिणामांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 22:37 IST

आपल्या पैकी अनेकजण भूकेपोटी अन्न जेवताना घास नीट चावून खात नाहीत. असे म्हणतात की एक घास ३२ वेळा नीट चावून खावा. मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात.

अनेकांना भूक लागली की अनावर होते. अशावेळी समोरचे जेवण कधी एकदा खातोय असे होते. पण सावधान! भूकेपोटी आपण काय खातोय आणि कसं खातोय याकडे लक्ष न दिल्यास परिणाम गंभीर होतात. आपल्या पैकी अनेकजण भूकेपोटी अन्न जेवताना घास नीट चावून खात नाहीत. असे म्हणतात की एक घास ३२ वेळा नीट चावून खावा. मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात.

अन्न नीट न चावता खाल्याने 'हे' गंभीर परिणाम होऊ शकतातपोटदुखी आणि ॲसिडिटीचा त्रास.अन्न नीट न चावता खाल्यास लठ्ठपणाचे प्रमाण वाढत जातं.अन्न नीट पचन होत नाही.बद्धकोष्टता, सारखे ढेकर येणं.वय झाल्यावर सांधेदुखी, गुडघेदुखी असे त्रास होऊ शकतात.म्हणूनच रोज नेहमीच अन्न नीट चावून खा. नाहीतर अश्या अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न