शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सोडून चिमुकले बँकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरीब कुटुंबाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या पारंपारिक व्यवसायामध्ये मदत करावी लागते. अशा कुटुंबातील मुले नियमतिपणे शाळेत जाऊ शकत नाही त्यामुळे इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग मंत्रालयाने मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देपालकांसह चिमुकल्यांची बँकेत गर्दी : बँकेचे टाळाटाळीचे धोरण

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शिक्षण सोडून अगदी सकाळी झोपून उठल्यानंतर चिमुकले विद्यार्थी पालकांसह बँकेत खाते उघडण्यासाठी रांगेत ताटकळत उभे राहात आहेत. हे चित्र आठवडाभरापासून राष्ट्रीयीकृत बँकांसमोर बघावयास मिळत आहे.इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरीब कुटुंबाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या पारंपारिक व्यवसायामध्ये मदत करावी लागते. अशा कुटुंबातील मुले नियमतिपणे शाळेत जाऊ शकत नाही त्यामुळे इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग मंत्रालयाने मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शाळांत होऊ लागली आहे.यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.एकाचवेळी प्रत्येक शाळेत सूचना दिल्या गेल्याने नवीन खाते उघडण्यासाठी पालक आपले कामधंदे सोडून चिमुकल्यांना घेऊन बँकेत येऊ लागले आहेत. खेडेगावावरून ही मंडळी सकाळीच निघते. बँक उघडण्यापूर्वी नंबर लावण्यासाठी रांगेत तासनतास प्रतीक्षा करीत असतात. कधीकधी तर दिवसभरही नंबर लागत नाही. परत दुसºया दिवशी यावे लागते. अनेकदा तर हा प्रमाणपत्र चालत नाही दुसरे आणा यासाठी परत केले जाते. कधी खाते उघडण्याचे फॉर्म संपलेले असतात. अशा नानाविध कारणांमुळे पालकांची मजुरी बुडते व विद्यार्थ्यांची शाळा बुडते. त्यामुळे विद्यार्थी व पालकही संकटात सापडले आहेत. बँकांनी शाळा शाळात शिबीर लावून विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडावे अशी पालकांची मागणी आहे.नियमित ग्राहकांनाही त्रासुबँकेला असलेल्या सुट्यांंमुळे बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. शिष्यवृत्ती आवेदनपत्र भरण्याची अंतिम दिनांक याच कालावधिीत असल्यास आणखीच पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. बँकांत वाढलेल्या या गर्दीमुळे नियमित इतर ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच योग्य नियोजन न करण्यात आल्याने बँक कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास होत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीbankबँक