भिक मागून तर कधी झाडावर आपल्या मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी धडपडत असलेल्या शिक्षकांनी सोमवारी (दि.१९) अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा ११ व ...
अवघ्या शहरातीलच रस्त्यांची दुर्गत झाली असून त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासी चांगलेच त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी या खड्डयांत मलमा टाकला जात आहे. हा प्रयोग मात्र शहरवासीयांच्या त्रासात भर घालणारा ठरत आहे. ...
नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे गंगाबाई महिला रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मेडीकल कॉलेजच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे गंगाबाईतील बाळंतिनींना जंतू संसर्ग होत आहे. या पंधरवाड्यात २० बाळंतिनींना जंतू संसर्ग झाला असून एकीला प्राणास मु ...
मजूर कामावर हजर नसताना त्यांना कामावर हजर असल्याचे दाखवून पैशांची उचल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील ग्राम राका येथील ग्रामपंचायतमधील हा प्रकार असून सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ...
येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलाची जवाबदारी सांभाळण्यासाठी असलेले स्वागताधिकारी कार्यालय शोभेची वास्तू ठरत आहे. येथे लॉगहट विश्रामगृहाच्या देखभालीसाठी वन्यजीव विभागाच्या ११ कर्मचाºयांची फौज तैनात आहे. ...
मागील वर्षी पावसाळ्यात येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) प्रसूती वॉर्डात पावसाचे पाणी साचून महिला रुग्णांची गैरसोय झाली होती. ‘लोकमत’ने हा मुद्दा लावून धरल्यानंतर या इमारतीचे स्ट्रॅक्चरल आॅडिट करण्यात आले. ...
येथील गणेशनगरातील गौरव प्रकाश उपाध्ये यांच्या हनुमंत अॅग्रो नावाच्या कंपनीत पार्टनर म्हणून काम करणाऱ्या लोकांनी कंपनीची एक कोटी ८५ लाखांनी फसवणूक केली आहे. ...
विद्यापीठ कृषी, आत्मा व संबंधित संलग्न विभागांनी एकत्र येवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पुढे यावे. विद्यापीठातील ज्ञान व तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये कसा वापर होईल, याचा प्रामुख्याने विचार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख ...
देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली. पण एका आठ वर्षाच्या चिमुकलीला पोटाची खळगी भरण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आधार घ्यावा लागतो. कशासाठी? कचरा वेचून पोट भरण्यासाठी!एकीकडे देशाच्या स्वातंत्र्यांचा जल्लोष सुरु होता. ...
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जिल्ह्यात येऊ गेले. मात्र ते जिल्ह्यासाठी काहीच देऊन गेले नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात कोणती मोठी विकास कामे केली आणि किती रोजगार निर्मिती केली हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे. ...