गेल्या दोन तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव आणि केशोरी या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९.३६ मि.म ...
जिल्हयातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यामुळे प्रत्येक दौऱ्यात जनतेच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यास प्रथम प्राथमिकता आहे. त्यामुळे जनता दरबार घेतला जात असून हा एक खुला दरबार असून येथे प्रत्येकाला आपली बाजू शासनाप ...
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील ग्राम झालीया या गावात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत यंत्राच्या सहायाने भात लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यांंतर्गत गावातील २५ शेतकऱ्यांची गट प्रात्यक्षिक राबविण्याकरिता निवड कर ...
शेतकरी मोठा असो की लहान, शेती कोरडवाहू असो की ओलित,शेतात धान असो की भाजीपाला,आज पूर्व विदर्भातील एकही शेतकरी विवंचनेतून सुटलेला नाही. लहान शेतकऱ्याची जगण्याची तर मोठ्या शेतकऱ्याची मोठेपण टिकविण्याची धडपड सुरू आहे. ...
एकीकडे महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले असल्याच्या गवगवा करीत आहे. परंतु मागील २० वर्षांपासून आपल्यावरील कर्ज माफ करुन द्या म्हणून सतत शासनाच्या प्रतिनिधींकडे पायपीट करीत असलेले तालुक्यातील ग्राम कुणबीटोला येथील शेतकरी त्रस्त झाले आह ...
दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी शासनतर्र्फे विविध योजना राबविल्या जात आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करुन त्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवून वर्षभराचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही लाभार्थ्याला योजनेचा लाभ न ...
जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला असून आत्तापर्यंत ५५ टक्के रोवण्या पूर्ण झाल्या आहे. तर अद्यापही ४५ टक्के रोवण्या शिल्लक आहे. रोवणीला विलंब होत असल्याने याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
येथील धोटे सुतीका गृहाच्या बांधकामाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलबिंत होता. शासनाच्या वैशिष्टय पूर्ण योजनेतंर्गत यासाठी ४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करण्यात आला आहे. वर्षभरात हे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून या सुतीका ...
रजेगाव घाट येथे नदीचे पाणी आणण्यासाठी कावड घेऊन गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा सेल्फीच्या नादात नदीत बुडून मृत्यू झाला.रविवारी सकाळी १० वाजता दरम्यान ही घटना घडली. राजेश आसाराम मरसकोल्हे (रा.लक्ष्मीनगर) असे नदीत बुडालेल्या मुलाचे नाव आहे. ...
शेताच्या बांधावरील व शेतातील जुन्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी वृक्ष संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना पेशंन देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेमुळे वृक्षांचे संवर्धन करुन वृक्षतोड कमी करण्यास मदत ...