माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अध्यक्षस्थानी सरपंच नामदेव शहारे होते. उद्घाटन तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक पि.व्ही. कलेवार, तलाठी डी.बी. बोरकर, माजी पोलीस पाटील यादोराव ढोमणे, तंमुस अध्यक्ष हंसराज लिल्हारे, ज्ञानेश्वर राऊत, ...
एैन बैलाच्या पोळ्याच्या दिवशी दुपार पासून अतिवृष्टीचा कहर सुरु झाला. शनिवारी (दि.३१) सकाळपासून ते दुपारपर्यंत धो-धो पावसाच्या सरींनी परिसरासह इंझोरी गावाला झोडपून काढले. दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने इंझोरी येथील रामकृष्ण मेश्राम यांचे राहते घर पूर्ण ...
एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये व त्या मुलांना गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायद्यांतर्गत एकही मूल शाळाबाह्य राहू नये त्यासाठी तजविज केली. तसेच स्थानिक प्राधिकरणातील प्रत्येक पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी शाळाबाह्य मुलांना श ...
आपले हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा राहत असून यासाठी कित्येकांकडून आपल्या पोटाला चिमटा देऊन ‘पै-पै’ जोडली जाते. जोडलेला पैसा कमी पडल्यास उधार उसनवारी किंवा बँकेक डून कर्ज घेऊन कशातरी चार भिंती व छतासाठी सर्वांचीच धडपड सुरू असते. ...
कुडवा येथील जि.प.हायस्कूल (मुले) यांनी काही दिवसांपूर्वी चार शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करुन घेतल्याचे प्रसिध्दी पत्रक काढून सांगितले होते. मात्र जि.प.हायस्कुलने जी मुले शाळाबाह्य दाखविली ती प्रत्यक्षात तालुक्यातील एकोडी येथील साहे ...
आता गणरायांच्या आगमनाला काहीच तास शिल्लक असल्याने शहरात एकच गर्दी व सर्वांना लगबग दिसून येत आहे. शहरातील काही मंडळ गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे देखावे व मूर्ती या मोठ्या बजेटच्या राहत असल्याने ही सर्व कामे आटोपण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते धाव ...
पूर्व विदर्भातील शेतकऱ्याला धानाच्या शेतीशिवाय पर्याय नाही. गोंदिया जिल्ह्यात यंदा १४० फोर्ड गोरखनाथ या प्रजातीचे धान ज्या-ज्या शेतकऱ्यांनी लावले त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १४० दिवसाचे जे धान लावण्यात आले ते धान फक्त ७० दिवसातच निघाले आ ...
कादंबरी बलकवडे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेत कुठल्याही शार्टकट पद्धतीने यश प्राप्त करता येत नाही तर त्याकरिता खूप संघर्ष करुन जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा लागतो. वेळेचे नियोजन करणे बंधनकारक आहे. त्या माध्यमातून नियोजन करुन स्पर्धा परीक्षेचा प्रवास गाठ ...