माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, वेतनत्रृटी दूर कराव्यात,अनुकंपाची भरती करावी, विविध खात्यातील कंत्राटीकरण धोरण रद्द करावे, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयाची उपासमार थांबवून त्यांना त्यांच्या हक्काचे कुटुंब निवृत्तीवेतन त्वरीत देण ...
वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याची घटना २००६ मध्ये घडली होती. त्यानंतर यंदा म्हणजे तब्बल १३ वर्षांनंतर तशीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.धापेवाडा, अत्री, चांदोरी खुर्द, ...
तब्बल सहावर्षानंतर इटियाडोह धरण शंभर टक्के भरुन ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचा वाहणारा विसर्ग पर्यटकांसाठी पर्वणीच ठरु पाहात आहे. दिवसेंदिवस आठवड्याच्या शनिवार, रविवारला तर पर्यटकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे.या वर्षीच्या संततधार पावसाने इटियाडोह ध ...
कामठा ते आमगावकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येतो. कामठा ते आमगाव मार्गे मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील जडवाहन, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनांची दिवसभर वर्दळ असते. यापूर्वी या रस्त्याची दुरूस्ती कंत्राटदारामार्फत करण्यात आली. मात्र रस्ता ब ...
प्रसार माध्यमांसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष तपासणी प्रशिक्षण शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी माहिती देतांना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले की, येत्या निवडणुकीसाठी जिल ...
ऑनड्युटी डॉक्टर हजर नसल्याने ते मृत्यू घोषित करू शकत नव्हते.अखेर चांदेवार यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरी घेऊन गेले. दरम्यानच्या काळात रूग्णालय कर्मचाऱ्यांनी आॅनड्युटी असलेल्या डॉक्टरांना बरेच कॉल केले. मात्र त्यांनी प्रतिसादच दिला नाही. ही सर्व घडा ...
इटियाडोह धरण ओव्हर फ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पावसामुळे आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील पाच मार्ग बंद आहेत. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात एकूण २७८.६० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. ...
सितेपार पुलावरुन किसनपूर, शिकारीटोला नागरिक आणि विद्यार्थी दररोज ये-जा करतात. तर या पुलावरुन वाहनांची सुध्दा वर्दळ असते. मात्र हा पूल जीर्ण झाला असून काही भाग खचत चालला आहे. त्यामुळे हा पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी सितेपार ते क ...
पर्यटन संकुलाचा विकास व्हावा यासाठी नागपूर, गोंदिया, मुंबई येथे शासन स्तरावर बैठका होऊन हे संकुल संयुक्त वनव्यवस्थापन समितीला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु माशी कुठे शिंकते हे कळायला मार्ग नाही. स्थानिक वनविभाग,वन्यजीव विभाग, पाटबंधार ...
सर्व सामान्य नागरिकांनी वीज बिल वेळेत भरले नाही तर त्यांचा विद्युत पुरवठा वेळीच खंडीत करण्याचे धोरण वीज वितरण कंपनीचे आहे.मात्र हेच धोरण त्यांनी शासकीय कार्यालयांना सुध्दा लागू केले आहे.त्यामुळेच एप्रिल महिन्यांपासून प्रशासकीय इमारतीचे १ लाख ७० हजार ...