बुधवारी रात्री आमगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कुंभारटोली परिसरात विद्युत करंट लावून चितळाची शिकार करण्यात आली असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुंभारटोली येथे धाड टाकून चितळाचे मांस व साहित्य जप्त करुन ...
नगर परिषदेकडे स्वत:चे घनकचरा प्रकल्प असणे गरजेचे आहे. मात्र असे असतानाही शंभरी गाठणाºया गोंदिया नगर परिषदेकडे प्रकल्प काय तर अद्याप प्रकल्पासाठी जागाच नसणे ही शोकांतिका आहे. परिणामी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून मोक्षधाम परिसर तसेच शहरा लगत ग्रा ...
दरवर्षी आरटीई कायद्यांतर्गत २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुलामुलींना खाजगी विना अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या प्रतिपूर्तीसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला ४ न ...
जयस्तंभ चौकातून बुधवारी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरूवात झाली.मोर्चात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चा जि.प.समोर पोहचल्यानंतर शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यां ...
सीएए, एनआरसी विरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. यातंर्गत बहुजन क्रांतीच्या नेतृत्त्वात शहरात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जुनी नगर परिषदेजवळ पोहचल्यानंतर शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपदे यांना निवेदन देण्यात ...
आमदार अग्रवाल यांनी, वैभवशाली राष्ट्राची कल्पना आपण नक्कीच करु. कारण अशी शिक्षणसंस्था सुजान आणि बुद्धीमान नागरिकांचा निर्माण करण्यास नेहमी प्रयत्नशील आहे असे मत व्यक्त केले. संस्थाध्यक्ष प्रो. अर्जुन बुद्धे यांनी, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी भविष्य ...
सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती व क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या छायाचित्रांचे पूजन व दिपप्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. पुढे बोलताना, आमदार चंद्रिकापुरे यांनी, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामधील नाते त्रिसुत्रीय ...
तंबाखूचे व्यसन अनेकांना लागले आहे. अनेक युवक व महिलांचे खऱ्यामुळे तोंड उघडत नाही. यासाठी मोठ्या सामाजिक जनजागृतीची गरज आहे. त्यामुळे रासेयो ही मोठीच उपलब्धता असून या युवकांच्या पुढाकारानेच व्यसनमुक्तीचा रथ पुढे जाईल असे प्रतिपादन आरोग्य प्रबोधिनी संस ...
मागील वर्षी सुध्दा १५ ऑगस्ट २०१९ ला ग्रामसेवक गैरहजर होते. सभेचा नोेटीस मात्र त्यांनी स्वत:च काढली होती. पण स्वत:उपस्थित झाले नाही. त्यामुळे ग्रामसभेत ग्रामसेवकाला विचारला जाणारा १४ व्या वित्त आयोगाचा हिशोब गावकऱ्यांना मिळू शकला नाही. वारंवार ग्रामसे ...
अटलजींनी त्याला ‘जय विज्ञान’ तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जय अनुसंधान’ अशी जोड दिली आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचे संविधान फक्त अधिकारच शिकवत नाही तर कर्तव्य तत्परता सुद्धा शिकविते असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. ...