दहावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या १७ वर्षाच्या मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना ३ मार्चच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्याच्या मोरवाही येथे घडली. ...
जिल्ह्यातील शाळांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मद्वारे कमी कालावधीत संगणकीकृत करण्यात गोंदिया जिल्हा पुन्हा संपूर्ण राज्यात अव्वल ठरला आहे. राज्यात ऑनलाईन पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.याबाबत १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्हाह ...
सडक-अर्जुनी तालुक्यात इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजनेतील एकूण एक हजार २८९ घरकूल मागील पाच वर्षांपासून अडकून आहेत. त्यांना घरकुल बांधकामाचा निधी देण्यात आला नाही. आज-उद्या निधी मिळेल या आशेवर लाभार्थी फख्त ...
जिल्ह्यातील शेतीला मागील काही वर्षांपासून निसर्गाची मार सहन करावी लागत आहे. पाऊस पाहिजे त्या प्रमाणात बरसत नसल्याने याचा शेतीवर परिणाम जाणवत आहे. एका पावसासाठी हाती आलेले पीक निसटण्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळते. अशात सिंचनाची मदत घेऊन आपली शेती ...
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत ‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धेच्या बक्षिस वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लाखन राणे, लोकमतचे वार्ताहर मुरलीदास गोंडाणे, सुनिता सोनवाने, स.शिक्षिका एस.के. चव्हाण, एन.पी.रिनाईत, पी.स ...
उद्घाटनजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील होते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी विज्ञान केंद्र हिवराचे खेडीकर, अंकुर सिड्स प्रा.लि.नागपूर येथील संशोध ...
सन २००५ पासून आजपर्यंत अतिदुर्गम व अतिसंवेदनशिल भागात गरोदर माता आणि ० ते १ वर्षातील बालकांना सुरळीतपणे रुग्णवाहिकेने सेवा दिली. पाऊस, ऊन्ह, वादळ हे न बघता रात्रंदिवस २४ तास सेवेत तत्पर राहतात. त्या वाहनचालकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात ११ महिन्यांच ...
दोन वर्षापूर्वी नगर पंचायतच्या प्रथम निवडणुका होऊन लोकशाही मार्गाने शासन स्थापित झाले. त्यानंतर कामाना गती मिळेल अशी अपेक्षा होती. नगर पंचायतने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नगरवासीयांचे घरकुलसाठी अर्ज मागविले. त्यानुसार गरजू लोकांनी कच्या घरातून पक्या ...
या ऐतिहासिक शाळेची पटसंख्या सन २०१८ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीसाठी १५ होती. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या शाळेकडे शहरातीलच पालकांनी पाठ फिरविली. त्याला विविध कारणे असली तरी स्वातंत्र्य पूर्व काळातील या शाळेचे दुर्देव की तिला विद्यार्थ्यांची वाट होत ...
प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरण तसेच मानव व पशुंच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. प्लास्टीकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून निर्माण होत असतोलासाठीही कारणीभूत ठरत आहे. तर दुसरीकडे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असतानाच पशूंचा जीवही जात असल्याचे दिसून ...