नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सर्वात पुर्वी ग्राम टेमनी येथील जागा बघितली होती. मात्र गावकऱ्यांच्या विरोधामुळे नगर परिषदेला ते गाव विसरावे लागले. त्यानंतर ग्राम रतनारा येथे जागा बघण्यात आली होती. मात्र ग्रामसभेत जागा देण्यास विरोध झाल्य ...
शेतकऱ्यांच्या खात्यात मदत झाली नव्हती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन टाळाटाळ करणाऱ्या एचडीएफसी बँक शाखा केशोरीच्या बँक व्यवस्थापकावर कार्यवाही करण्याची मागणी ...
राज्य कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने प्रलंबित अनेक मागण्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ७, ८ व ९ ऑगस्ट २०१८ रोजी तीन दिवसीय आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे समर्थन होते. म्हणून जिल्ह्यातील शिक्षक आंदो ...
तलावाच्या नहर व पाणी जाण्याची गेटची दुरूस्ती अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे तलावात पाणी साचून राहत नसल्याने शेतकºयांना या तलावाचा सिंचनासाठी कसलाच उपयोग होत नाही. परिणामी शेतकºयांना रब्बी पीक घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. ...
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनातर्फे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातर्गंत शासकीय धान खरेदीच्या केंद्राच्या माध्यमातून केली जाते. शासनाने यंदा धानाला १८१५ ते १८३५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यानंतर महाविकास ...
शासनाने दोन लाखापर्यंतचे शेतकºयांचे कर्जमाफ केले. पण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कुठलीच सवलत दिली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. तर शासनाकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच योजना जाहीर केले जाईल असे सांगितले ...
आमगावच्या भवभूती नगरात राहणाºया भागरथा मनिराम फुंडे ह्या आजघडीला ६५ ते ७० वर्षाच्या आहेत. तरीही त्या आजही वाहनात हवा भरणे तसेच पंचर दुरूस्तीचे काम करतात. पती मनिराम फुंडे हे हवा व पंचर दुरूस्तीचे काम आमगाव-देवरी मार्गावर करीत होते. त्यांचे नाव आमगावा ...
सुमनच्या चारित्र्यावर तिचा पती संशय करायचा.यामुळे त्या दोघांमध्ये शाब्दीक चकमक व्हायची. ५ मार्चच्या सायंकाळी पती-पत्नीमध्ये वाद झाला.दरम्यान मनोजने सुमनचा गळा दाबून खून केला.मृतकचा भाऊ विकास वैद्य यांनी या संदर्भात हुड्यांसाठी माझ्या बहिणीचा सासरच्या ...
कोरोना आजाराची लागण होऊ नये यासाठी शासन आणि आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे मास्कच्या विक्रीत अचानक वाढ झाली असून अनेक मेडिकल मास्कचा तुटवडा आहे. ...
तालुक्यात शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. गारपिटीचा सर्वाधिक तडाखा शेंडा परिसराला बसला. जवळपास अर्धा पाऊस आणि गारपिट झाल्याने रस्त्यावर आणि शेतांमध्ये गारांचा खच पडला होता. डव्वा येथील अनुसूचित जाती व ...