प्राप्त माहितीनुसार सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात भोपाळ येथील एका कंपनी अंतर्गत रुगण्वाहिका चालकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. त्यांनी वेतनासह इतर मागण्यांना घेऊन २४ ...
कोरोनाचे भारतात संशयीत रुग्ण आढळल्यानंतर शासन आणि प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. ३ मार्चला रेल्वे महाव्यवस्थापकांनी गोंदिया रेल्वे स्टेशन मास्टर यांना पत्र देऊन रेल्वे स्थानकावर कोरोनाची जनजागृती करण्यासाठी पोस्टर ...
बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणामुळे प्राणी जगतातील सुक्ष्मजीव मानवात प्रवेश करतात. कोरोना हा आजार शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून बाहेर पडतो. याशिवाय शिंकण्या-खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष ...
जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. याच मिनी मंत्रालयातून जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या योजनांचा आरखडा तयार केला जातो.तसेच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी जिल्हा परिषदेची निवडणूक ही महत्त्वपूर्ण मानली जाते. तर जिल्हा परिषद सदस्य, सभाप ...
मागील चार महिन्यापूर्वी मृतक निलेश याने दारु पिऊन आरोपी पन्नालाल लिल्हारे याच्या सोबत वाद केला होता.त्या वादाचा वचपा म्हणून १० मार्चच्या रात्री ९ वाजता त्याचा खून करण्यात आला. निलेश मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ६ वाजता सायकलने कावराबांध येथे गेला होता. ...
पोवार समाजाच्यावतीने शास्त्री वॉर्डातील यशोधरा सभागृहात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्र मात मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. उदघाटन अॅड. भगवती तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सीता रंहागडाले होत्या. ...
या दुधापासून प्रोडॅक्ट तयार करण्यासाठी एखादा कारखाना सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशू पक्षी पालन करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांचा सर्वागिन विकास होऊच शकत नाही, असे सांगितले. तालुक्यातील शेतकºयांनी दुधाळू जनाव ...
मात्र नगर परिषदेकडून पाहिजे त्या प्रमाणात या सूचनांचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. परिणामी सिंगल यूज प्लास्टिकचा शहरात सर्रास वापर सुरू असल्याचे दिसत आहे. तारीखनिहाय देण्यात आलेल्या सूचनांतर्गत नगर परिषदेला १ मार्चपासून शहराच्या अवतीभवती रस्त्याल ...
गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर दुसरीकडे जुन्या वृक्षांची कत्तल करून ते होळीत स्वाहा केले जात आहेत. यंदा होळीला जिल्ह्यात १३८७ सार्वजनिक व तर १४२१ ठिकाणी खासगी होळ्या जाळण्यात आल्या.यातील २ ...
ढिमरटोली-डव्वा मार्गावर काही वर्षांपूवी भूमिगत पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पुलाचे बांधकाम सदोष असल्याने या नाल्यातून पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने या ठिकाणी पाणी साचून राहत होते. या मार्गाने डव्वा, कवलेवाडा, शहारवाणी, धानुटोला, ईसाटोला, राप ...