अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे प्रदूषणात सुध्दा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात सुध्दा चांगले बदल घडून येत असून रानावनात आणि गावाजवळ पक्ष्यांची किलबिलाट पुन्हा ऐकायला येऊ लागली आहे. ...
एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच यंदा गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बंधारा तयार करण्याची अडचण होती. अखेर येथील युवा शक्ती मंच व जनशक्ती यु ...
देशात व राज्यात धुमाकूळ घालणाºया कोविड-१९ या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या काळात संचारबंदीची व लॉकडाउन अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस विभाग अहोरात्र परिश्र ...
बाई गंगाबाई रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना नेहमीच प्रधान्य देऊन सेवा प्रदान केली पाहिजे.जिल्ह्यातून येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय झाल्यास खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी डॉक्टरांना दिला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव ...
घरगुती वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरमधून गॅस काढून तो मोकळ्या जागेत त्याचा काळाबाजार करणे सुरू होते. याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी सदर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. ...
त्या धान्याची ज्या गावकऱ्यांना गरज नाही म्हणून कुणी किलोभर तर कुणी पाच किलो तांदूळ रेशन दुकानाच्या पुढेच ठेवलेल्या ड्रममध्ये जमा केले.दिवसभरात पावने तीन क्विंटल तांदूळ गावकऱ्यांनी जमा करीत हातोहात गावातील अती गरजू कुटुंबाना देण्यात आले. या महादानाने ...
लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार, उद्योग धंदे, रोजगाराची साधने पूर्णपणे ठप्प आहेत.त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्यांसमोर मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. देशात निर्माण झालेल्या संकटाशी सरकार आणि प्रशासन सक्षमपणे लढा देत आहे. मात्र हा लढा अधिक सक्षमपणे लढता य ...
जिल्हाधिकारी बलकवडे म्हणाल्या, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या. तसेच नागरिकांनी देखील याला सहकार्य केल्याने जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तर कोरोना बाधीत रुग्ण देखील आता पूर्णपणे क ...