सध्या गोंदिया येथील मेडिकल कॉलेजमध्ये १२०० प्रोटेक्शनची किटची गरज असताना केवळ ३० किट उपलब्ध असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तर बाजारपेठेत सुध्दा याचा तुटवडा असल्याने वितरकांकडून पुरवठा होत नसल्याची माहिती आहे. ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील शिंपी संघटननेने पुढाकार घेत मोठ्या प्रमाणावर मास्क तयार केले आहेत. या मास्कचे रविवारी वितरण करण्याचा त्यांचा विचार आहे. ...
गोंदिया जिल्ह्यात शनिवारपर्यंत (दि.२८) २२१ प्रवासी विविध देशातून प्रवास करून जिल्ह्यात आलेले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. ...
अवघ्या जगातच कोरोनाने थैमान घातले आहे. त्याची झळ आता देशालाही पोहचू लागली असून दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोना येताच व त्याचे दुष्परिणाम बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) ‘जनता कर्फ्यू’ पुकारला होता. त् ...
देशात असलेल्या‘लॉकडाऊन’मुळे हातावर पोट असलेल्यांची चांगलीच परवड झाली आहे. शिवाय बाहेरून आलेले कित्येकजण अडकून पडल्याने त्यांच्यी फजिती झाली आहे. मात्र विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या गोंदिया शहरात आलेला कुणीही उपाशी राहणार नाही तसेच त्याची समस्या सोडव ...
वितभर पोटासाठी आणि पोटाची खडगी भरण्यासाठी माणूस दारोदार भटकंती करतो. असेच काही नागरिक मध्यप्रदेश व कांपाटेंपा येथून आले व कुंभिटोला या संचारबंदीमुळे अडकले आहेत. मात्र आता हाताला काम नाही अशावेळी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे साहेब, आमच ...
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शुक्रवारी गोंदिया येथे आढळला होता. यामुळे जिल्हावासीयांमध्ये दहशतीचे वातावरण ... ...
सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली असून कोठे निघताही येत अशा स्थितीत ते अडकले आहेत. मात्र त्यांचीही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. येथील खालसा सेवा दलकडून शहरातील केटीएस व बीजीडब ...
राज्य शासन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दररोज आवश्यक त्या उपाय योजना करीत आहे. मात्र नागरिकांनी सुध्दा शासनाच्या दिशा निर्देशांचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनारुपी संकटाला नागरिकांनी सयंमाने तोंड देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहे ...
कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन आणि प्रशासनातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. देशात सर्वत्र संचारबंदी लागू करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी आता पुढाकार घेतला आहे. आत ...