लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार, उद्योग धंदे, रोजगाराची साधने पूर्णपणे ठप्प आहेत.त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्यांसमोर मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. देशात निर्माण झालेल्या संकटाशी सरकार आणि प्रशासन सक्षमपणे लढा देत आहे. मात्र हा लढा अधिक सक्षमपणे लढता य ...
जिल्हाधिकारी बलकवडे म्हणाल्या, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या. तसेच नागरिकांनी देखील याला सहकार्य केल्याने जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तर कोरोना बाधीत रुग्ण देखील आता पूर्णपणे क ...
तालुक्यातील रेंगेपार, खडकी, बाम्हणी, चिखली येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली आहे. सुदैवाने यंदा काकडीचे पीक सुध्दा चांगले आहे. दरवर्षी मार्चपासून काकडीला लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी मोठी मागणी असते. मात्र यंदा कोरोनामुळे राज्य ...
दरवर्षी १४ एप्रिलला जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या स्वरुपात साजरी केली जाते. या निमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. मात्र यंदा देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३ मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. तर नागरिकांची ...
पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. यासर्व प्रयत्नांमुळेच मागील पंध ...
कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी शासनाने ‘लॉकडाऊन’ व संचारबंदीची घोषणा केली आहे. नागरिकांच्या काळजी पोटी असून कोणीही घराबाहेर पडू नये अशी प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देवूनही कोरोना विषाणू संदर्भात नागरिकांमध्ये गा ...
सालेकसा तालुक्याच्या मोठा भूभाग घनदाट वनाने आच्छादीत असून येथील जंगलात तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्याची संख्या भरपूर आहे. येथील जंगल इतर राज्यांच्या घनदाट वनक्षेत्राशी जुळलेले असल्यामुळे हिंसक प्राण्यांसह सर्वच प्राण्यांचा वावर बघायला मिळत आहे. या घनद ...
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात सध्या सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे व रोजगाराची साधने सर्वच ठप्प आहे. अशात गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने अंत्योदय,बीपीएल शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती ५ किलो धान्य ...
मागील आठवडाभरापासून देशात आणि राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात हा आकडा आता दोन हजारावर गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन ...
बाहेरून आलेल्या लोकांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने अशांवर नजर ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने हे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. यासाठी सहायक परिचारिका जी. डी. वाहणे, आर.ओ. पडोळे, मलेरिया वर्कर पांडे, आशा वर्कर किरण तुमसरे, सुशीला मेश्राम गावात घरोघ ...