अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
जवळपास ६०० कोटी रुपयांची धान खरेदी करण्यात आली असून यापैकी ५०० कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहे. मात्र मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्व व्यवहार ठप्प पडले. त्यामुळे शासनाकडून निधी प्राप्त होण्यास अडचण निर्माण झाली. परिणामी जिल् ...
गांधीटोला (सालईटोला) येथील डॉ. भूवन शंकर मेंढे यांची वडिलोपार्जित शेतजमीन गट नं.१८५ वनविभागाच्या जमिनीला लागून आहे. सदर शेतजमिनीत वाघनदीवर अधिकृत विद्युतपंप बसवून सिंचनाची सोय केली आहे. याच जमिनीत सिंहना, पळस, निंब व इतर झाडे लावली आहेत. ४ एप्रिलला ग ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी २४ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जीवनावश्क वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने मागील ४५ दिवसांपासून बंद होती. त्यामुळे व्यावसायीकांमध्ये सुध्दा ...
गोंदिया जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने जिल्हा प्रशासनाने काही व्यवहारांना शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. याच अंतर्गंत आठवड्यातून बुधवार, गुरूवार, शुक्रवार हे तीन दिवस काही दुकाने सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी दिली आहे. ...
तेलगंणा राज्यातून गोदिया येथे शेती विषयक अभ्यास करण्यासाठी तीन महिन्यापूर्वी मोठया प्रमाणावर युवक गोदिया येथे आले होते. एका खासगी मार्केटिंग कंपनीत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या युवकांनी सुरूवातीला दोन चार दिवस स्वत:ची जेवणाची व्यवस्था केली. मात्र पुढे ह ...
सर्वत्र ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे अनेक राज्य आणि जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले मजूर पायीच हजारो किलोमीटरचा प्रवास करुन आपल्या गावाकडे परत येत असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध भागात दररोज पाहायला मिळत आहे. शासन आणि प्रशासनाने मजुरांना जिथे आहात तिथेच राहा त ...
देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने विविध राज्यातील कामगारांना तिथे आहात तिथेच थांबण्यास सांगण्यात आले होते. या काळात शेजारील बालाघाट जिल्ह्यातील ८७ मजूर हे गोंदिया जिल्ह्यातच अडकले होते. त्या सर्वांना तिसºया टप्यातील लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारच्या ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. ही साखळी तोडण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हाच एकमेव उपाय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ केला होता. यांतर्गत त्यांनी रेल्वे, जहाज, बस व विमान स ...
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये जिल्हा कोरोनामुक्त राहवा यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे मागील २५ दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधीत एकही नवीन रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात मागील २५ दिवसांच्या ...