तिरोडा तालुक्यातील मंगेझरी येथील जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा वाघाने बळी घेतल्याची घटना शनिवारी (दि.१८) सकाळी घडली. या घटनांमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच वाघाने गोरेगाव तालुक्यातील एका इस ...
देशात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्यातही राज्यात कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यावर नियंत्रण मिळविता यावे म्हणून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘लॉकडाऊन’ची मर्यादा वाढवूनही कोरोनाचा कहर सुरूच असून तास ...
लॉकडाऊन काळात तेंदूपत्ता संकलन सुद्धा बंद करण्यात आले होते. यामुळे चार जिल्ह्यातील लाखो कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झाले होते. या बाबीची दखल घेत मुख्यमंत्राकडे बंदी उठविण्याची शिफारस केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गांभीर्याने दखल घेत मोह ...
गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. तर यापुढेही जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. त्यामुळे काहीजण जिल्ह्यात प्रवेश करण्यास ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानी वाढत आहे. राज्यात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या दिवसादिवस वाढत आहे.जिवघेण्या संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मागील २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्ह ...
कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सडक अर्जुनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिनस्त १४० ग्रामपंचा ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान ...
जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर आता जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोना मुक्त राहवा यासाठी जिल्हा आणि प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी ...
दुकानात चनाडाळ पंधरा पॉकीट (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असे लिहिलेले) तांदळाचे ४० कट्टे असून काही धान्य खाजगी तर काही धान्य शिधापत्रिकाधारकाकडून खरेदी केलेले आहे. या गव्हाचे तीन कट्टे असून चनाडाळ ४५ रुपये प्रती किलो, तांदूळ १८ रुपये प्रती किलो, तर गहू ...
संचारबंदी लॉकडाऊन नियमांचे नागरिकांनी पालन करावे याकरीता पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक अतुलकर व अधिनस्त अधिकारी, कर्मचारी सतत पेट्रोलिंग करीत आहेत. याच दरम्यान त्यांना मोहरानटोली येथे काही मजूर कुटुंब अन्नधान्यापासून वंचित अ ...