सकाळी झोपमोड केली म्हणून संतप्त झालेल्या एका मुलाने आपल्या आईवर कुºहाडीचे घाव घालून तिला ठार केल्याची अमानवी घटना जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातल्या ब्राह्मणी गावात मंगळवारी सकाळी घडली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने या राज्यमार्गावर बेशमरची झाडे लावून आंदोलन केले होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत या रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र यानंतर पुन्हा या रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले ...
राज्यातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची पाळी आल्याने कित्येकांनी आपल्या गावची वाट धरली आहे. यातच एका गर्भवतीचा समावेश असून तिने तब्बल ६०० किलो मीटरचा पायी प्रवास केला आहे. ‘लॉकडाऊन’मुळे अवघ्या देशातील उद्योग धंद ...
गंगाबाईतील बाह्यरूग्ण विभागातील डॉक्टर व आयुष अधिकारी यांची प्रतिनियुक्ती जिल्हा क्रीडा संकुलातील कोवीड केअर सेंटर करीता करण्यात आली आहे. अशात डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे पत्र वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी २१ एप्रिल रोजी वैद् ...
प्राप्त माहितीनुसार, विवेक मंदिर स्कूल हरि ओम कॉलनी, छोटा गोंदिया रोडवरील डिपीचे दार तुटलेले आहे. याची माहिती या परिसरातील वायरमनला देण्यात आली आहे. पण गेल्या वर्षभरापासून या विभागाने याची दखल घेतली नाही. या परिसरात ० ते ८ वयोगटातील १५-२० मुले आहेत. ...
महिनाभरापासून लोकांच्या हाताला काम नाही. अशात तळहातावर कमावून खाणारे कसेबसे जेवणाची सोय करीत आहेत. परंतु ज्यांचे कुणीच नाही अशा निराधार वृद्धांना जीवनावश्यक वस्तूची किट तालुक्यातील ग्राम पदमपूर येथील उडान बहुउद्देशीय विकास संस्था व यशोदा बहुद्देशीय व ...
‘लॉकडाऊन’मुळे हातावर कमावून खाणाºयांची परवड होत आहे. मात्र अशांना मदत करण्यासाठी समाजातून कित्येकांचे हात पुढे आले आहेत. सामाजिक कार्यकर्ता व संस्थाच काय आता राजकीय पक्षांकडूनही धान्य व जेवणाची सोय करून दिली जात आहे. त्यामुळे स्थायी असलेल्या अशा गरजू ...
सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रु ग्ण नसून मागील १६ दिवसांत एकही कोरोनाचा नवीन रु ग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हा यापुढेही कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे आ ...
वाजंत्री व्यावसायीकांना शासनाच्या योजनेतंर्गत मोफत अन्नधान्य देखील मिळत नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. सामाजिक न्याय विभागाच्या बजेटमध्ये १३ टक्के निधी मिळतो. यापैकी ६ टक्के राज्य शासनाच्या निधीचा समावेश असतो. यापैकी काह ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्वत्र ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था संपूर्णपणे ठप्प असल्याने शेतकºयांना त्यांच्या शेतमालाची विक्री करण्यासाठी अडचण जात आहे. तर ‘लॉकडाऊन’मुळे शेतमालाला मागणी नसल्याने तो फेकून देण्याची वेळ ...