जानेवारी महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत गावा-गावात शंकरपट भरवून शेतकरी वर्ग पटशौकिन व सामान्य माणसांच्या आनंदावर न्यायालयाच्या निर्णयामुळे विरजण पडले. ...
उन्हाळ्याची चाहूल लागताच राज्यभर पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य जाणवते. परंतु तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई कोणत्याही भागात जाणवत नाही. ...