जिल्हा पोलीस विभागात कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपर स्टार लावून पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. ६ पोलीस हवालदार, ८ पोलीस नाईक, १० पोलीस शिपायांचा यात समावेश आहे. ...
शहर आणि जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागपूरवरुन विदर्भ एक्सप्रेस व इतर गाड्यांनी अपडाऊन करतात. परिणामी ही गाडी आल्याशिवाय काही शासकीय कार्यालयातील कामेच सुरू होत नाही. ...
सतत पाच दिवस चालणाऱ्या कचारगड यात्रेत दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाच दिवसीय यात्रेदरम्यान विविध राज्यातील ६ लाखावर भाविकांनी भेट दिल्याचा अंदाज देवस्थान समितीकडून वर्तविला जात आहे. ...
गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाचीे आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याचे आहे. ग्राहकांकडील थकीत पाणी शुल्काच्या रक्कमेत दरवर्षी १ कोटी रुपयांची भर पडत आहे. ...
‘ताई,बाई, अक्का विचार करा पक्का...’ हे घोषवाक्य निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षीत करण्यासाठी वापरले जाते. मात्र जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत हे घोषवाक्य तंतोतंत लागू होणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पुरूष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अ ...
हत्तीरोग हा एक अत्यंत त्रासदायक आजार आहे. या आजाराने रूग्ण दगावत नसला तरी त्याला अत्याधिक शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. हा आजार बरा होत नसल्याने रूग्णांची त्यातून सुटका होत नाही. गोंदिया जिल्ह्यात १६ ते ३१ आॅगस्ट २०१८ पर्यंत हत्तीरोग ...
सिंचनाअभावी शेतकऱ्यांचे पीक अडचणीत येऊ नये यासाठी शासनाने माजी मालगुजारी तलावांचा पुनरुज्जीवन कार्यक्रम आखला. सन १७-१८ या वर्षात ३७९ तलावांमधून गाळ काढायचा होता. यातील ९४ तलावांतील संपूर्ण गाळ काढण्यात आला असून १२० तलावांमधील तलावात गाळ काढण्याचे काम ...
गोंदिया-इतवारी दरम्यान धावणाऱ्या मेमू रेल्वे गाडीला (क्रमांक ६८७१४-६८७१५) आता लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट पर्यंत विस्तारीत करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.२२) ही गाडी प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार आहे. ...
व्यक्तीमत्व विकासात शारीरीक आरोग्य अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणतो. परंतु धुम्रपान, तंबाखूसेवन व मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्यास बिघडवितात. ...
कचारगडला अ दर्जाच्या पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन या स्थळाचा सर्वांगिन विकास करण्यात येईल. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...