खासगी शाळांकडून दरवर्षी सक्तीची शुल्कवाढ केली जात आहे.तसेच शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर लादली जात आहे. यामुळे पालकांना दरवर्षी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शिक्षण विभागाने खासगी शाळांच्या शुल्क वाढीला लगाम लावावा. शुल्क वाढ ...
सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना पाण्यासाठी १ कि.मी.अंतरापर्यंत पायपीट करावी लागत आहे. गावापासून काही अंतरावर असलेल्या खजरी येथील शेतातील विहिरीचे पाणी आणून गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. तर प ...
गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांट प्रकरणात अर्जुनी-मोरगावच्या तहसीलदारांनी केलेली जप्तीची कारवाई ही देखावा असून मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर या पद्धतीची असल्याचा आरोप केला जात आहे. जप्तीची कारवाई झाली असली तरी प्लांट मात्र अद्यापही सुरु ...
लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची गुरुवारी (दि.२३) प्रचंड गर्दी होणार आहे. प्रत्येकजण वाहनाने येणार असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प ...
१७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान झाल्यानंतर गुरूवारी (दि.२३) रोजी तब्बल दीड महिन्यानंतर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या अंतिम निकालानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण याचा फैसला होणार असून मतदारसंघाचा खासदार ठरणार आहे. ...
लोकमतच्या पाठपुराव्यानंतर तहसीलदार विनोद मेश्राम यांनी सोमवारी (दि.२०) सायंकाळी ६ वाजता गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांटला भेट देऊन ज्प्तीची कारवाई केली. या कारवाईचे सर्वच स्तरावरुन कौतूक केले जात आहे. या धडक कारवाईमुळे अवैध काम करणाऱ्याचे धाबे द ...
मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून मंगळवारी जिल्ह्यात ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान असून मे महिन्यातील आत्तापर्यंतच्या तापमानाचे रेकार्ड मोडले आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह ...
जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून पायपीट करावी लागत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जलाशयाचे पाणी सोडण्यात यावे. या मागणीचा प्रस्ताव जि.प.सदस्य गंगाधर परशुराम ...
शासनाने ३३ कोटी वृक्ष लागवडीचा भार ग्रामपंचायतींवर टाकला. ग्रामपंचायत छोटी असो किंवा मोठी प्रत्येक ग्रामपंचायतीवर ३२०० रोपटे लावण्याचे टार्गेट देण्यात आले आहेत.एक खड्डा खोदायला २० रूपये मजुरी द्यावी लागते. ...
दरवर्षी बुध्द पोर्णिमेला नागझिरा-नवेगावबांध संरक्षित जंगलात प्राणी गणना केली जाते. यावर्षी सुध्दा १८ मे रोजी वन्यजीव, वन विभाग आणि सेवा संस्थेच्या संयुक्तपणे २१ मचणावरुन प्राणी गणना करण्यात आली. ...