शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रूग्ण संख्या वाढतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट होण्यास सुरूवात झाली असून दररोज निघत असलेले रूग्ण बघता आरोग्य विभागाचे प्रयत्न कमी पडत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, शहरातील बाजारातील गर्दी बघता नागरिकांकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकडे सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचेही दिसते.

ठळक मुद्दे२६ रु ग्णांची आणखी भर : २९ रूग्ण कोरोनामुक्त, अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २७६

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काही केल्या जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हावासीयांत दहशत माजली आहे. त्यातच रविवारी (दि.१६) प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालातून २६ जणांना बाधा झाल्याचे निदान झाले. तर २९ रु ग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.रविवारी (दि.१६) जे २६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील १७, आमगाव तालुक्यातील ३, तिरोडा तालुक्यातील २ तर ४ रूग्ण सडक-अर्जुनी तालुक्यातील आहेत. सुरूवातीपासूनच जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा तालुक्यातील रूग्ण संख्या जास्त असल्याने हे दोन्ही तालुके जिल्ह्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून शहरातील मुख्य बाजार परिसरात रूग्ण आढळून येत असल्याने शहरवासीयांना धडकी भरली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील एकही भाग सुटलेला नाही.ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट होण्यास सुरूवात झाली असून दररोज निघत असलेले रूग्ण बघता आरोग्य विभागाचे प्रयत्न कमी पडत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, शहरातील बाजारातील गर्दी बघता नागरिकांकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकडे सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचेही दिसते. तर हे चित्र बघता प्रशासनाकडून या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही केले जात नसल्याचेही दिसत आहे. परिणामी आता जिल्ह्यात दररोज झपाट्याने रूग्ण संख्या वाढत असून ही स्थिती लवकरच नियंत्रणात आणण्याची गरज आहे. शहरातील मुख्य भागांसह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने जिल्ह्यातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.गरज असल्यास घराबाहेर पडाकोरोनापासून बचावासाठी शासनाकडून सुरूवातीपासूनच ‘घरी रहा-सुरक्षित रहा’ हा मंत्र दिला जात आहे. मात्र नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अवघ्या देशालाच कोरोनाने विळखा घातला असून तो अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. आता जिल्ह्याचीही तीच स्थिती झाली असून नागरिकांत घबराट माजली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली ही रूग्ण संख्या बघता आता नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून गरज असल्यास घरातून बाहेर पडावे अशी स्थिती आहे.११ हजार ३७६ नमुने निगेटिव्ह४येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण १२ हजार ७५० नमुने पाठविण्यात आले. यामध्ये ११ हजार ७३६ नमुने निगेटिव्ह आले. तर ६५९ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहे. ४१ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून ३१३ नमुन्यांच्या अहवालाबाबत अनिश्चितता आहे. तर विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात १९८ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ८५७ व्यक्ती अशा एकूण १ हजार ५५ व्यक्ती विलगिकरणात आहेत. 

मृतांची संख्या झाली ९४जिल्ह्यातील कोरोनामुळे आतापर्यंत मृतांची संख्या ८ असतानाच शुक्रवारी (दि.१४) रात्री आणखी एका रूग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांची संख्या ९ वर पोहचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या