ग्रामीण क्षेत्रात कार्यरत उद्योग तसेच नगर परिषदा/ नगर पंचायतींच्या क्षेत्राबाहेरील उद्योग व कारखाने, विशेष आर्थिक क्षेत्रात कार्यरत औद्योगिक वसाहती ज्या ठिकाणी औद्यागिक आवारातच किंवा नजीकच्या इमारतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची राहण्याची व्यवस्था करण ...
किरकोळ विक्रेते, दुकानदार व ठोक व्यापारी यांच्याकडून दैनंदिन ठेवी गोळा करणाऱ्या जिल्ह्यातील पतसंस्थांच्या १०० वर अभिकर्त्यांची पिग्मी आरडी वसुली थांबली आहे. परिणामी त्यांना एप्रिल महिन्यात कमिशनपोटी मानधन मिळणार नसल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट कोस ...
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अतिशय महत्त्वाची आहे. पंचायत समितीमध्ये येणाºया अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी किंवा अन्य नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी निर्जंतुकीकरणावर भर देण्यात आला. परंतु शरीरावर अल्कोहोल, क्ल ...
सिरोंचा तालुक्यात अंकिसा, टेकडाताला, मोयाबिनपेठा व झिंगानूर अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रांतर्गत उपकेंद्र आहेत. अर्भक, बाल व मातामृत्यू रोखण्यासाठी रूग्णालयात म्हणजेच संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यावर आरोग्य विभागाने भर दिला. या ...
तंबाखूजन्य पदार्थाचा तुटवडा असल्याने त्याची चढत्या भावाने विक्री होत आहे. शहरातील किराणा दुकानांवर पोलिसांची करडी नजर असल्याने येथील विक्री बंद असली तरी ग्रामीण भागात ही विक्री सुरू असल्याचे आढळून आले. मुक्तिपथ कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ...
मजुरी मिळते म्हणून स्वच्छतेचे काम केले जात असले तरी हे काम पाहिजे तेवढे सोपे नाही. गडचिरोली शहरात सकाळी ८ वाजेपासून स्वच्छतेच्या कामाला सुरूवात होते. नाली उपसणे, प्रत्येक घरी जाऊन घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करणे आदी कामे नियमितपणे सुरू आहेत. क ...
पोलिसांची व्यस्तता आणि दारूची मागणी ही संधी साधून शहरालगतच्या गावांमध्ये अनेकांनी गावठी दारू गाळण्याचा सपाटा सुरू केला आहे. मुक्तिपथ तालुका चमुने पोलिसांना याची माहिती देत चार गावातील गावठी हातभट्ट्यांवर धाड टाकली. आरडा गावात एका घरी धाड टाकून १० लिट ...
लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक असलेल्या सेवाच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुरूवातीलाच २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत सुमारे २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. दिवसभराच्या कमाईतून रात्री चूल पेटविणाऱ्या लहान व्यावसायिकांचे या लॉकडाऊनमुळे मोठे ...
कोरोना विषाूणचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. त्याचा भेट परिणाम, छायाचित्रकार, मंडप, बॅडवाले, स्वयंपाकी, डॉल्बी, मंगल कार्यालय, टेलर, लग्न पत्रिका छापणारे आदी व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसल ...
दोन वेळचे जेवन मिळावे, यासाठी मजूरवर्ग दिवसभर काम करते. तर हे अन्न तयार करण्यासाठी शेतकरी स्वत:ला वाहून घेते. मात्र बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकरी अडचणीत आला आहे. दिवसभर शेतीत राबल्यानंतर त्यालाच दोनवेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. मात्र आजपर्यंतच्या सर ...