महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरच्या वतीने मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तीन संकलन केंद्रांवरून तपासलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका जमा करून विशेष वाहनाने नागपूरला पोहोचविण्यात आल्या. ...
पावीमुरांडा नियतक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पांढरीभटाळ येथील नागरिकांनी निलगायीची शिकार केली आहे. निलगायीचे मांस कापून घरी आणले आहे, अशी माहिती कुनघाडा येथील वन परिक्षेत्राधिकारी महेश शिंदे यांना प्राप्त झाली. यावरून पावीमुरांडाचे क्षेत्र सहायक सुरेश ...
आतापर्यंत नक्षली हिंसाचारात पोलीस कर्मचारी बळी पडण्याच्या घटना अनेक झाल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या घटना मोजक्याच आहेत. त्यात रविवारच्या घटनेची भर पडली. यापूर्वी ८ वर्षाआधी म्हणजे २४ मार्च २०१२ रोजी धानोरा तालुक्यातील कारवाफाजवळ नक् ...
देसाईगंजमध्ये आधी महिलावर्गाच्या मार्फत स्वस्त दरात विविध वस्तू देणाऱ्या शिफाच्या जाळ्यात अनेक लोक ओढल्या गेले. त्यानंतर नागरिकांनी विविध प्रकारच्या वस्तूंसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक तिच्याकडे केली. पण शिफाने तिच्याकडे विविध वस्तूंसाठी अग्रिम स्वरूपा ...
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दुकाने, सेवा, आस्थापना, प्रवास पूर्णपणे प्रतिबंधित राहील. या भागात वैद्यकीय सेवेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश अनुज्ञेय राहील. अन्नधान्य, भोजन यांचा पुरवठा करायचा असेल तर तहसीलदारांची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आह ...
ग्रिन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये प्रवेश करताना जिल्ह्यातील व्यवहारांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी मर्यादा आणल्या आहे. काही दिवसांपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणारे व्यवहार आता दुपारी २ पर्यंतच सुरू राहणार असून रविवारी बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे. ...
वैरागड परिसरातील शेतकरी फार पूर्वीपासून धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करीत आहेत. या भागातील शेतामध्ये विहीर खोदून तेथे मोटारपंपची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र भाजीपाला शेती करणाऱ्यांची संख्या १५ वर्षांपूर्वी अत्यल्प होती. त्यानंतरच्या काळात कृषी ...
वादळामुळे वीज तारांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. परिणामी वीज तारा तुटल्याने भामरागड शहराचा संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला होता. स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तीन ते चार तास तुटलेल्या वीज तारा जोडण्याचे काम ...
शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर काम करण्यासाठी ग्रामपंचायतींना लाखो रुपये उपलब्ध करुन दिले जातात. या निधीचा काही ग्रामपंचायती योग्य नियोजन करुन सोयीसुविधा उपलब्ध करतात. परंतु अनेक ग्रामपंचायती याकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: आदिवास ...
आदिवासी विकास विभाग व महामंडळाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांमार्फत आदिवासी कुटुंबांचे वैयक्तिक व कौटुंबिक विस्तृत माहिती संकलित करण्यासाठी १० मे पासून सर्वेक्षण सुरू आहे. ...