पर्यावरणाचे संतुलन राखण्यात झाडांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन राज्य शासनाने वृक ...
तालुक्यातील चिखली येथील निखिल राऊत व मंदाबाई राऊत यांच्या घरून देशी दारूच्या १०० सिलबंद निपा जप्त केल्या. त्याची किंमत पाच हजार रूपये होते. याच गावातील सूर्यकांत मडावी याच्या घरी धाड टाकून ६० सिलबंद निपा जप्त केल्या. त्याची किंमत तीन हजार रूपये एवढी ...
एटापल्ली उपविभागांतर्गत भामरागड तालुक्यात झालेल्या विविध कामांमध्ये गडबड झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्यानंतर जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार भामरागडचे गटविक ...
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलाच्या माध्यमातून शासनाला मिळणाºया उत्पन्नातून ७ टक्के महसूल जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिला जाते. या महसुलातून जिल्हा परिषद जंगलव्याप्त गाव क्षेत्रातील अल्प, अत्यल्प जमीन भूधारक, अनुसूचित जमाती, अन ...
गडचिरोली शहरातील गांधी वार्डातील पती-पत्नीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्याच कुटुंबातील एकाचा अहवाल रविवारी निगेटीव्ह आला होता. मात्र पुन्हा तपासणी केली असता, त्याचा अहवाल सोमवारी पॉझिटीव्ह आला आहे. सदर व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण ठेवण्यात आले ...
वादळामुळे कोरची येथील ३३ केव्ही विद्युत वाहिनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी विद्युत खांब व तारा तुटल्या. सदर वीज तारा जोडण्याचे व नवीन वीज खांब उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ३३ केव्ही वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता प्रफुल कुलसंगे ...
नवीन रोपवन प्रक्रिया राबविण्यापूर्वी जुने जंगल निष्काषित करून राब जाळण्याच्या कार्यवाहीदरम्यान मौल्यवान लाकडे जळून खाक होतात. या प्रक्रियेमुळे आरमोरी तालुक्यातील अनेक ठिकाणचे जुने जंगल नष्ट होत आहे. गडचिरोली जिल्हा हा वनांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे विविध कामांवर परिणाम झाला आहे. परंतु कोरोना विषाणूच्या संकटातही सर्व कामे ठप्प न पाडता ती सुरू ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे केला जात आहे. कोरोना विष ...
गडचिरोली जिल्ह्यातील २१२ गावांना यावर्षी पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पूर परिस्थितीदरम्यान जीवित तसेच वित्त हानी टळावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नियोजन व उपाययोजना केल्या आहेत. ...