सदर पॉझिटिव्ह रुग्णांसोबत विलगिकरण कक्षात असणाऱ्या लोकांनाही कोरोनाची बाधा झाली असण्याची शक्यता पाहता तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे जिल्हा अध्यक्ष म्हणून दीपक सिंगला यांनी बुध ...
वन विभाग आलापल्ली अंतर्गत आलापल्ली वनपरिक्षेत्र येथील आलापल्ली येथील खसरा विक्री आगार डेपोला अंदाजे 4.30 ते 5 च्या दरम्यान भीषण आग लागली असून या आगीत अंदाजे 500 हुन अधिक जळाऊ बीट आगीत जळून खाक झाले असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ...
नक्षलविरोधी अभियान राबविताना रविवारी (दि.१७) एका तरुण पोलीस उपनिरीक्षकासह एका जवानाला वीरमरण आले. आठ वर्षाच्या कालावधीनंतर नक्षलविरोधी अभियानात पोलीस अधिकाऱ्याचा बळी गेला. यासोबतच नक्षली हिंसेत बळी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची संख्या १९ तर जवानांची सं ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरच्या वतीने मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तीन संकलन केंद्रांवरून तपासलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका जमा करून विशेष वाहनाने नागपूरला पोहोचविण्यात आल्या. ...
पावीमुरांडा नियतक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पांढरीभटाळ येथील नागरिकांनी निलगायीची शिकार केली आहे. निलगायीचे मांस कापून घरी आणले आहे, अशी माहिती कुनघाडा येथील वन परिक्षेत्राधिकारी महेश शिंदे यांना प्राप्त झाली. यावरून पावीमुरांडाचे क्षेत्र सहायक सुरेश ...
आतापर्यंत नक्षली हिंसाचारात पोलीस कर्मचारी बळी पडण्याच्या घटना अनेक झाल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या घटना मोजक्याच आहेत. त्यात रविवारच्या घटनेची भर पडली. यापूर्वी ८ वर्षाआधी म्हणजे २४ मार्च २०१२ रोजी धानोरा तालुक्यातील कारवाफाजवळ नक् ...
देसाईगंजमध्ये आधी महिलावर्गाच्या मार्फत स्वस्त दरात विविध वस्तू देणाऱ्या शिफाच्या जाळ्यात अनेक लोक ओढल्या गेले. त्यानंतर नागरिकांनी विविध प्रकारच्या वस्तूंसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक तिच्याकडे केली. पण शिफाने तिच्याकडे विविध वस्तूंसाठी अग्रिम स्वरूपा ...
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दुकाने, सेवा, आस्थापना, प्रवास पूर्णपणे प्रतिबंधित राहील. या भागात वैद्यकीय सेवेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश अनुज्ञेय राहील. अन्नधान्य, भोजन यांचा पुरवठा करायचा असेल तर तहसीलदारांची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आह ...
ग्रिन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये प्रवेश करताना जिल्ह्यातील व्यवहारांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी मर्यादा आणल्या आहे. काही दिवसांपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणारे व्यवहार आता दुपारी २ पर्यंतच सुरू राहणार असून रविवारी बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे. ...
वैरागड परिसरातील शेतकरी फार पूर्वीपासून धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करीत आहेत. या भागातील शेतामध्ये विहीर खोदून तेथे मोटारपंपची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र भाजीपाला शेती करणाऱ्यांची संख्या १५ वर्षांपूर्वी अत्यल्प होती. त्यानंतरच्या काळात कृषी ...