लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा सिल करण्यात आल्या. त्यानंतर भाजीपाला उत्पादकांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केली. आरमोरी तालुक्यात शंकरनगर येथे मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने १९ मे पासून ४ जूनपर्यंत गाव सिल करण्य ...
कमलापूर, व्यंकटापूर, दामरंचा, देचलीपेठा, मरपल्ली आदी भागातील अनेक गावांमध्ये शासनाची घरकूल योजना प्रभावीपणे पोहोचली नाही. परिणामी या भागातील आदिवासी नागरिक कच्च्या घरात वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. व्यंकटापूर भागात शिंदीचे छत असलेले घर आहे. अने ...
विहीरीत पडलेल्या प्राचीच्या कमरेला सिमेंटच्या पोत्यांमध्ये भरून दगड बांधले होते. त्यावरून वडिलांनी तिची हत्या करून विहिरीत फेकल्याचा आरोप केला. परंतू पोलिसांनी तिला धक्का देऊन विहीरीत ढकलले असे सांगितले. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात रात्री आणल्यानंतर ...
लोक बिरादरी आश्रम शाळेचे संचालक अनिकेत आमटे यांच्या प्रेरणेने व आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे यांच्या कल्पनेतून व पुढाकाराने 'शिक्षण तुमच्या दारी' हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. ...
काम सुरू झाल्यानंतर एक आठवडा टाकलेली गिट्टी रस्त्यावर तशीच पडून होती. त्यावेळी काम झाले असते तर या गिट्टीचा ये-जा करणाऱ्यांना त्रास झाला नसता. मात्र कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लांबणीवर पडले. गेल्या दोन महिन्यांपासून ...
कोटगल येथे असलेल्या २२० केव्ही सब स्टेशनवरून गडचिरोली व धानोरा तालुक्यातील गावांना वीज पुरवठा केला जाते. यासाठी सेमाना, गडचिरोली, कोटगल, अमिर्झा, सावेला येथे ३३ केव्ही सबटेशन आहेत. गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गडचिरोली व धानोरा तालुक्यात विजां ...
तहसीलदार कल्याणकुमार डहाट आणि स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांसमक्ष त्या रकमेची मोजणी केली असता वाहनात १ कोटी १२ लाख रुपयांची रोकड आढळून आली. सदर रक्कम तेंदूपत्त्याची मजुरी देण्यासाठी नेली जात असल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यावर पोलिसांनी अद्याप तरी वि ...
सर्वप्रथम ‘लोकमत’ने यासंदर्भातील बातमी प्रकाशित करून या प्रकरणावर प्रकाश टाकला होता. प्रभारी कार्यकारी अभियंता एल.एम.होळकर हे शुक्रवारी (दि.१२) पोलीस तक्रार करण्यासाठी भामरागडला गेले होते. मात्र सदर रस्त्यांचा भाग दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद् ...