गडचिरोली येथे खा.अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर व आ.डॉ.देवराव होळी यांच्या कार्यालयासमोर भाजपतर्फे हे आंदोलन करण्यात आले. देसाईगंज येथील मुख्य चौकात भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, आ.कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. ...
वनहक्क कायद्यांतर्गत मालकी हक्क प्राप्त झालेल्या कोरची व कुरखेडा तालुक्यातील १९ ग्रामसभांच्या जंगलातून विद्युत टॉवरलाईन गेल्यामुळे झालेली नुकसानभरपाई ग्रामसभांना देण्यात आली. संबंधित ग्रामसभांनी ती रक्कम ग्रामकोष समितीच्या नियमित बँक खात्यात न टाकता ...
गडचिरोली जिल्ह्यात शनिवारपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटीव्ह नव्हता. दरम्यान संचारबंदीच्या नियमात शिथीलता केल्याने रेड झोन असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर येथून अनेक प्रवाशी अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात परतले. येथूनच गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा ...
कोयनगुडा गावात मार्च २०२० मध्ये देवराई आर्ट व्हिलेज व कोयनगुडा जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने देवराई ग्रामग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. लोकसहभागातून जवळपास ८०० पुस्तके या ग्रंथालयाला प्राप्त झाली. लॉकडाऊनच्या कालावधीत या ग्रंथालयात सदुप ...
पूर्वी जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण एवढे नव्हते. त्यामुळे गवत, पालापोचाळा जळत नव्हता. त्यातून नवनवीन वनस्पती तयार होत असत. जंगल जळत नसल्याने तृणभक्ष्यी, सरपटणारे प्राणी होते. त्यांच्यावर जगणारी मोठी श्वापदं होती. जैवविविधता टिकण्यासाठी या अन्नसाखळीत ...
एकेकाळी नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुक्यातील कमलापूरमध्ये रात्री १.३० वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत चौकातील दोन खांबांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच दि.२२ ला बंद पाळण्याचे आवाहन क ...
शहरातील काही नागरिकांनी अतिक्रमण करून रस्त्यावर घरे बांधली आहेत. तसेच काही ठिकाणी वळणाचे रस्ते आहेत. त्यामुळे वीज खांबाच्या तारा घरांना स्पर्श करतात. वादळ झाल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीचा चुकीने स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता राहते. त्यामुळे वीज ...
जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला तीव्र विरोध केला आहे. जिल्ह्यातील नागरिक बंदला प्रतिसाद देणार नाही, हे नक्षलवाद्यांना ठाऊक असल्याने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी भ्याड नक्षलवाद्यांनी धानोरा उपविभागाअंत ...
आलापल्ली-एटापल्ली मुख्य मार्गावरील आलापल्लीपासून केवळ एक किमी अंतरावर असलेल्या जवळपास सहा हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वन विभागाच्या जळाऊ लाकडाच्या डेपोला आग लागली. या घटनेची माहिती कळताच वनाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ...