चामोर्शी तालुक्याच्या तळोधी येथील काही बचतगटाच्या ३३ महिलांनी एकत्र येऊन गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प डिसेंबर २०१५ मध्ये सुरू केला. सदर प्रकल्पाअंतर्गत गावातील ओला व सुका कचरा संकलित करून या कचऱ्यापासून हजारो रूपयांचे खत बनविले जात ...
पतीला सरकारी नोकरी, चांगला पगार, मात्र त्याला जडलेल्या दारूच्या व्यसनामुळे संसार नासलेल्या पत्नीने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सिरोंचा येथे घडली. या घटनेने सदर दाम्पत्याची दोन चिमुकली मुले मातृछत्रापासू ...
तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांड्रा येथील ग्राम पंचायत कार्यालयाला स्वतंत्र इमारत नसल्याने कारभार अंगणवाडीच्या इमारतीतून चालविला जात आहे. विविध समस्यांनी येथील ग्राम पंचायत ग्रस्त असून गावाचाही विकास खोळंबला आहे. ...
येथील नळ योजनेच्या विहिरीचे बांधकाम सुरू असल्याने मागील तीन महिन्यांपासून नळाला पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांना रोपवाटिकेतील पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील आठवडी बाजारातून बोरमाळा नदी घाटाकडे मार्ग जातो. वैनगंगा नदी पलीकडे बोरमाळा, विहिरगाव, गेवरा व सावली तालुक्यातील अनेक गावे आहेत. गडचिरोली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या भागातील अनेक नागरिक द ...
मुलचेरा तालुक्यात मुकडी गावाजवळ चेन्ना नदीवर बांधण्यात येणारा चेन्ना हा मध्यम सिंचन प्रकल्प १९८४ पासून बंद पडला आहे. मुलचेरा तालुक्यातील सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींची कमालीची उदासीनता आजवर दिसून आली आहे. ...
कुरखेडा तालुक्यातील कराडी येथील आरोग्य उपकेंद्रातील कार्यरत आरोग्य सेविका मिनू नाथानी यांनी २०१६ मध्ये ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. तेव्हापासून कराडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविका नसल्याने गरोदर व स्तनदा मातांची गैरसोय होत आहे. ...
नाली स्वच्छतेच्या कामात पारदर्शकता राहावी, शिवाय शहरातील सर्व वार्डातील नाली सफाई नियमित व पुरेशा प्रमाणात व्हावी या हेतुने पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी गेल्या महिनाभरापासून कडक धोरण अवलंबिले आहे. ...
ज्या भागात सिंचन सुविधा उपलब्ध आहे. अशा ठिकाणी रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली. उष्ण व दमट हवामान धान पिकाला पोषक ठरल्याने यंदा रबीच्या धान उत्पादनात दुप्पटीने वाढ झाली आहे. ...
१६ मे रोजी आलापल्ली व परिसराला जोरदार वादळाचा तडाखा बसला होता. वादळी पावसामुळे व जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर, टिन उडून गेले होते. सर्वात जास्त नुकसान आलापल्ली येथील वन विभगाच्या वसाहतीतिल कर्मचाºयांच्या निवासस्थानाचे झाले होते. ...