लगाम येथील जलशुद्धीकरण केंद्रातून लगाम, लगाम चेक, काकरगट्टा, कांचनपूर, चुटुगुंटा, दामपुर, शांतीग्राम, बोरी आदी गावात पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यापासून दर महिन्याला पाईपलाईन फुटते, संबधित कंत्राटदाराने पाईपलाईन निकृष्ट दर ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरिक्षक अजय अहिरकर, पोलीस उपनिरिक्षक धनराज सेलोकर, तालुका कृषी अधिकारी जाधव आदी उपस्थित होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम बैलजोडींची पूजा ...
मसेली येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रमशाळेत एकूण १२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही किंवा अधीक्षकही नाही. शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. वरिष्ठ व जबाबदार अधिकारी नस ...
गेल्या १ मे रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. या प्रकरणात नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी लवारी गावातील ६ युवकांना पोलिसांनी अटक केली. ते ...
एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. परिणामी तालुक्यातील नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील २५ ते ३० महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या परिसरातील गावांमध्ये फिरून पूरग्रस्तांसाठी कपडे, भांडी व इतर शैक्षणिक तसेच औषधासाठा सुद्धा गोळा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील ३५ वर महाविद्यालयाच्या रासेया स्वयंसेवक व व ...
ग्रामीण भागात आजही बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळी बैलांना धुवून, शिंगांना रंगी-बेरंगी बेगड लावले जातात. झुल पांघरली जाते. सोने जपावे तसा जपून ठेवलेला साज, म्हणजे शिंगोट्या, गळाकंठी, हार बैलावर चढवून वाजत गाजत बैलांना गावातील महादेव म ...
जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या लोकनियुक्त सदस्यांची निवड होणे गरजेचे असते. वर्षभरापूर्वी दोन वेळा त्यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रमही जाहीर केला होता. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा ती निवडणूक रद्द करण्यात आली. ...
घोट परिसरात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याही वर्षी शेतकऱ्यांनी बरेच प्रयत्न करून आपल्या शेतात धानपिकाची रोवणी नुकतीच आटोपली. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने पोलीस विभागामार्फत साहित्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला. ...