खोलीच्या दोन्ही बाजूला पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढत रेस्टरूमपर्यंत पोहोचावे लागते. रेस्टरूमचा परिसर कधीच झाडला जात नाही. त्यामुळे या परिसरात चिखल निर्माण झाले आहे. पावसाच्या पाण्यासोबत वाहत आलेल्या पाण्याच्या बॉटलचा खच पडला आहे. ...
आलापल्ली उपवनसंरक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०१७ मध्ये आपण आलापल्ली वन विभागात रूजू झाले त्यावेळी आपला स्वभाव अतिशय शांत होता. त्यामुळे ...
नामांकन दाखल करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असताना जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी वंचित बहुजन आघाडीने गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली. मंगळवारी भाजपनेही या दोन्ही मतदार संघांमध्ये जुन्या उमेदवारांना पुन्हा उत ...
विधानसभा निवडणुकीतील दारूचा वापर टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या १२० ग्रामपंचायतींमधील २८७ गावांनी ग्रामसभेत ठराव घेतला आहे. त्यात दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार देऊ नये, अशी मागणीवजा अपेक्षा राजकीय पक्षांकडे केली आहे. ...
अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा रविवारी कमलापूर येथे घेण्यात आला. या मेळाव्यात अंगणवाडी महिलांना किमान ११ हजार रूपये वेतन लागू करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच या मागणीसाठी दीर्घकालीन लढ्याचा निर्धार करण्यात आला. ...
एटापल्ली-जारांवडी मार्गावर देवदा ते हालेवारादरम्यान असलेल्या झुरी नाल्याच्या जवळची दरड कोसळली आहे. त्यामुळे या ठिकाणावरून वाहन नेणे धोकादायक आहे. एसटीच्या फेऱ्या बंद असल्या तरी खासगी वाहने या पुलावरून नेली जात आहेत. एटापल्ली-जारावंडी हा एटापल्ली तालु ...
शालेय विद्यार्थ्यांना केंद्रीस्तरीय, तालुका व जिल्हा स्तरावर जाऊन शिक्षण घेता यावे, यासाठी मानव विकास मिशनची बससेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणच्या बसेस रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बंद आहेत. धानोरा-रांगी मार्गावरील बस मागील दीड महिन्यापासून ब ...
प्रवाशांनी मानव विकास मिशनच्या बसगाड्या फूल्ल होत असल्याने या बसगाड्या गावातील बसथांब्यावर विद्यार्थ्यांसाठी थांबविल्या जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसगाड्या थांबविण्यात याव्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. ...